Author name: Political Wazir

अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

स्त्रि अबला नसून जगाने दखल घ्यावी असा राज्यकारभार चालवून स्त्रि सक्षमीकरणासाठी एक उत्तम उदाहरण आणि सर्व वाईट रुढी परंपरांना जातिप्रथांना विरोध करणाऱ्या, सर्वधर्मसमभाव माननाऱ्या, मानवतावादी, समाजहितैषी,  व्यापक दूरदृष्टिकोन असणाऱ्या तत्त्वज्ञानी बहुजनहितकारिणी प्रजाहितदक्ष आदर्श महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – मनोज गावनेर अहिल्यामाई स्त्रि सक्षमीकरणाच्या सर्वात मोठ्या प्रतिक आहेत कारण त्यांनी सत्ता हाती घेऊन सर्वसमावेशक पणे राज्यकारभार […]

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर Read More »

बाबरी

आणि बाबरी पाडल्या गेली…

मंडळी हा भारतीय देश विविध जाती धर्मांच्या विविधतेने नटलेला देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखल्या जातो. मात्र कधी वेळ अशी येते की या देशातील जाती धर्मांमध्ये निर्माण होणाऱ्या अस्थिरतेला पारावार राहत नाही. आपल्या राजकीय हितासाठी राजकीय नेतेमंडळी समाजामध्ये भडकाऊ भाषणाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असच काही घडलं होत प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या

आणि बाबरी पाडल्या गेली… Read More »

प्रवीण महाजन

प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

मंडळी राजकारण म्हटलं की एकमेकांवर टीका टिप्पणी करणं हा राजकीय क्षेत्राचा एक अंग आहे. मात्र कुणाचा जीव घेणे किंवा त्याची हत्या करणे ही गोष्ट अतिशय क्रूरतेची ओळख करून देते. होय मंडळी. आज आपण बोलणार आहोत भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल. तारिख होती २२ एप्रिल २००६, वार शनिवार, सकाळचे जवळपास साडे सात

प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली? Read More »

निलेश ज्ञानदेव लंके

आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

मंडळी भारतीय देशाच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय नेते झाले ज्यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. निवडणूक आली तेव्हा मतं घेण्यासाठी जनतेच्या दारोदारी गेले पण निवडणूक झाल्यानंतर त्याच जनतेच्या कठीण काळात निष्ठुरपणाने पाठ फिरवली.     मात्र राजकारण वाईट नाही ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. याच संकल्पनेचा वसा घेऊन

आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव Read More »

गणपतराव देशमुख

तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं

मंडळी या जगाच्या राजकीय इतिहासामध्ये राजकारणात यशस्वी होण्यासाठी जनतेची फसवणूक करणारे, आपल्याच नातेवाईकांना अक्षरशः कुटुंबातून वेगळं करणारे, दारूचा वाटप करून गोरगरिबांची मत घेणारे असे अनेक राजकीय नेते आपण बघितले आहेत आणि अनुभवलेसुद्धा आहे. मात्र असा एक नेता ज्याची प्रकृती बिघडल्याची वार्ता कळल्यानंतर लोकांच्या डोळ्यातील आसवांना पारावर राहला नाही. अक्षरशः लोकांनी अभिषेक करायला सुरुवात केली. इतका

तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं Read More »

आमदार

कारागृहात असतांना झाले आमदार

मंडळी आपण या देशामध्ये अनेक निवडणूका बघितल्या. अनेक राजकीय नेते निवडून येतांना किंवा पराभूत होतांनादेखील बघितले. जनतेच्या दारापर्यंत जाऊन जनतेला मतदान करण्याची विनवणी करणारे अनेक राजकीय नेते आपण बघितले आहेत. मात्र असा एक नेता जो कारागृहामध्ये असतांना विधानसभा निवडणुकीमध्ये भरगोस मतांनी निवडून येतो. अस राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये कदाचित कधी घडलं असेल? होय. आपण बोलत आहोत

कारागृहात असतांना झाले आमदार Read More »

संजय राऊत

संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना १०० कोटी द्यावे लागणारच – किरीट सोमय्या

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय नेत्यांकडून सुडाच आणि धार्मिक राजकारण होत आहे. जनतेच्या कुठल्याच प्रश्नाबद्दल एकही पक्ष बोलायला तयार नाही. एकमेकांवर ईडीची चौकशी लावणे, एकमेकांविरोधात केस करून कोर्टात जाणे. बस यावरच सध्याच राजकारण सुरू आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या आणि शिवसेनेच्या संजय राऊत आणि मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात पेटलेला वाद. शिवसेना कार्यकर्त्यांनी जेव्हापासून

संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना १०० कोटी द्यावे लागणारच – किरीट सोमय्या Read More »

प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

महाराष्ट्राने नुकताच प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयीचा त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या विचारांचा पाडलेला मुडदा पहिला. राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे नाव घेत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. हे सर्व आपण पाहत आहोत. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ? या विषयावर मी मागच्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह करून त्यांचे पुस्तक दाखवून त्यातले उतारे वाचून दाखवले होते. बऱ्याच लोकांनी फोन करून त्यावर छोटेखानी

प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ? Read More »

उमेदवारी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ?

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ माजलाय तो म्हणजे भोंगा आणि अजाणवरून. सगळीकडे धार्मिक राजकारणाच वातावरण निर्माण झालेल आहे. मात्र आता वेळ आली आहे ती म्हणजे राज्यसभेच्या निवडणूकीची. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न सध्या सम्पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. यासंदर्भात राजकीय क्षेत्रात जरा शिवसेनेची गुंतागुंतच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी सर्वात आधी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ? Read More »

स्वतःच पॅनल

स्वतःच पॅनल आणि ग्रामपंचायतवर तरुणांचा विजय

मंडळी आपण आतापर्यंत कित्येक मतदारसंघामध्ये प्रस्थापित लोकांचं राजकारण पाहल असेल. मात्र एखाद्या गावामध्ये सर्वसाधारण कुटुंबातील तरुण मिळून पॅनल तयार करणे व गावातील लोकांची मन जिंकून ग्रामपंचायतवर स्वतःच पॅनल निवडून आणणे. अशी एखादी गोष्ट घडावी हे कल्पनेच्या पलीकडेच आहे. पण हे शक्य करून दाखवलं आहे अकोला जिल्ह्यातील आपोती गावामधील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या २२

स्वतःच पॅनल आणि ग्रामपंचायतवर तरुणांचा विजय Read More »