Author name: Political Wazir

rahul gandhi yogi aaditynath

हिंदुत्वाची परिभाषा माहीत नसलेले लोक आम्हाला हिंदुत्व सांगत आहेत- योगी आदित्यनाथ

                   मंडळी राजकीय क्षेत्र हे केव्हा भारतीय देशामध्ये धार्मिक वातावरणात परिवर्तित व्हायला लागलं याकडे कुठल्याही नेत्याने लक्ष दिलं नाही. मात्र ते आणखी धार्मिकरीत्या कशाप्रकारे रंगवता येईल यावरच राजकीय नेत्यांचा हल्ली भर दिसून आलेला आहे.                  देशात सद्ध्या ५ राज्यांच्या निवडणुकांसाठी […]

हिंदुत्वाची परिभाषा माहीत नसलेले लोक आम्हाला हिंदुत्व सांगत आहेत- योगी आदित्यनाथ Read More »

sanjay raut kirit somaiyya

आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत

         मंडळी मोठ्या मुश्किलीने बसलेल महाविकास आघाडीच सरकार जरी आजपर्यंत टिकून आहे. मात्र हे महाविकास आघाडीच सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच करण्यात आला आहे.                    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर १००

आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत Read More »

राज्यमंत्री बच्चू कडू याना कारावासाची शिक्षा

                    मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये आपण राजनेत्यांची बाचाबाची नेहमीच पाहत आलो आहोत. काही वेळा राजकीय नेत्यांमधला उफाळून आलेला वाद हा न्यायालयापर्यंतसुद्धा जात असतो. तसच काही प्रकरण प्रहार पक्षाचे प्रमुख व राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांच्या बाबतीत घडलंय.                    

राज्यमंत्री बच्चू कडू याना कारावासाची शिक्षा Read More »

राज्यसरकारविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन

राज्यसरकारविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन

        मंडळी राज्यसरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाने सम्पूर्ण महाराष्ट्रभरात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्यसरकारने परवानगी दिल्याने भारतीय जनता पक्षाने राज्यसरकारला चांगलाच विरोध केला होता. मात्र आता जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्यसरकारविरोधात बंड पुकारला आहे.          राज्यसरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी येत्या

राज्यसरकारविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन Read More »

हिजाबमध्ये अल्ला हू अकबर म्हणणाऱ्या मुलीला ५ लाखांचे बक्षीस

                मंडळी कर्नाटकमधल्या विद्यार्थ्यांमध्ये पेटलेला धार्मिक वाद चांगलाच चिघळतांना दिसत आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांनींना हिजाब घालून शाळांमध्ये प्रवेश नाकारला आहे. या मुद्द्यावरून कर्नाटकमधील धार्मिक आणि राजकीय वातावरण चांगलंच पेटताना दिसत आहे. कर्नाटकमधील पीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे मंगळवारी हिजाब घातलेल्या मुलीला भगवे दुपट्टे गळ्यात घालून आलेल्या

हिजाबमध्ये अल्ला हू अकबर म्हणणाऱ्या मुलीला ५ लाखांचे बक्षीस Read More »

एका पक्षाच्या वतीने पंतप्रधान बोलत होते ते पाहून मला दुःख झाले- सुप्रिया सुळे

            मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीसरकारविरोधी वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेमध्ये बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,” भारतीय देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याच मुख्य कारण हे दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकार आहे. मात्र संजय राऊत यांनी मोदींसाहेबांच्या या विधानाचा चांगलाच कडाडून विरोध केला आहे.

एका पक्षाच्या वतीने पंतप्रधान बोलत होते ते पाहून मला दुःख झाले- सुप्रिया सुळे Read More »

SanjayRaut NarendraModi

मी एकट्याने बोलायचा ठेका नाही घेतला- संजय राऊत

               मंडळी राजकीय वादावादी हे विरोधी पक्षांमध्ये असतेच असे नाही. ते कधीकाळी स्वपक्षातील लोकांमध्येपण असते. असाच काही प्रकार राज्यसरकारमधील नेत्यांमध्ये आणि खुद्द राज्यसरकारमधील एक घटक असलेले संजय राऊत यांच्यात झाला आहे.               पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारवर टीका करत म्हटलं

मी एकट्याने बोलायचा ठेका नाही घेतला- संजय राऊत Read More »

तर त्या मुख्यमंत्र्याला कन्याकुमारीतील तिन्ही समुद्रात फेकून देऊ- रामदास आठवले

               मंडळी राजकारणामध्ये नेत्यांनी एकमेकांची खिल्ली उडवणे ही काही नवी गोष्ट राहलेली नाही. त्याच आणखी एक उदाहरण म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि भाजप नेते रामदास आठवले यांच्यात पेटलेला राजकीय वाद आहे. भाजप सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची गरज आहे, अस वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी

तर त्या मुख्यमंत्र्याला कन्याकुमारीतील तिन्ही समुद्रात फेकून देऊ- रामदास आठवले Read More »

महाविकास आघाडीने कोरोना काळात केलेले एक काम दाखवा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

         मंडळी राज्यसरकर आणि केंद्र सरकारमध्ये वादावादीच राजकारण पेटन ही आता नवीन गोष्ट राहलेली नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता नसल्याकारणाने केंद्र सरकार नेहमीच महाराष्ट्र सरकारला मदतीच्या वेळी योग्य तो प्रतिसाद देत नाही. अशी टीका नेहमी राज्यसरकार केंद्र सरकारवर करत असते. मात्र महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमीच केंद्र सरकारची पाठराखण करत

महाविकास आघाडीने कोरोना काळात केलेले एक काम दाखवा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड Read More »

टीका करणाऱ्यांना वाईन चढली आहे- शिवसेना

             मंडळी जेवढा गदारोळ हल्ली महाराष्ट्रातील राजकारणात होत आहे , तो इतर राज्यांच्या तुलनेत फार मोठा आहे. राज्यसरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर विरोधीपक्ष राज्यसरकारवर चांगलीच टीका करताना दिसून येत आहे. मात्र राज्यसरकारने सांगितलं की \”हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.\”  

टीका करणाऱ्यांना वाईन चढली आहे- शिवसेना Read More »