Author name: Political Wazir

नक्कलेवर लढणारे बेअक्कल

         मंडळी राजकारणामध्ये अनेक नेते एकमेकांची नक्कल करतांना आपण बघत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मा. अमोल मिटकरी असो. असे अनेक नेते भाषणादरम्यान किंवा संवाद करत असताना एकमेकांची नक्कल करून एकमेकांची खिल्ली उडवताना आपल्याला दिसतात. मात्र दिनांक २२ डिसेंबर २०२१ ला विधानसभेत

नक्कलेवर लढणारे बेअक्कल Read More »

सिरीयल किलर

हा कुणी माणूस नाही कुठलीही स्त्री नाही पण रोज एकाच वेळी लाखो लोकांचे जीव घेऊ शकतो आणि घेतोसुद्धा.रोज लाखो लोकांना तजवतो, मूर्ख बनवतो.आधी मानसिक अत्याचार करतो आणि मग मोठ्या शातीरीने तुमचा खून करतो. कुणाला कानोकान खबरही लागू देत नाही,याला कोणताही पोलीस अटक करू शकत नाही, कोणताही वकील ह्याच्याविरुद्ध मुकदमा चालवू शकत नाही,ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारची दया

सिरीयल किलर Read More »

कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका?

मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्र राज्यालाच नव्हे संपूर्ण देशाला आदर-सन्मान आहे. मात्र राजकीय नेते बहुधा शिवरायांच्या नावाचा वापर त्यांच्या सोयीनुसार करत असतात. शिवरायांची विटंबना झाल्यानंतर जिथे त्यांची बाजू कमी पडते तिथे ही लोक एकही विधान शिवरायांच्या समर्थानात करत नाही. काही काही बहाद्दर तर एवढे आहे, की चक्क आपल्या स्वार्थासाठी, आपली बदनामी वाच्यवण्यासाठी ज्या व्यक्तीने शिवरायांची

कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका? Read More »

गांधी,नेहरू आणि भगतसिंग

समता, बंधुता आणि एकात्मतेचा पुरस्कार करणाऱ्या क्रांतिकारक, विचारवंत भगतसिंगांचे विचार जे कणभरही स्वीकारू शकत नाहीत असे धार्मिक व्देष पेरणारे धर्मांध \’भगतसिंग आमचेच\’ म्हणत नेहरू, गांधींना भगतसिंगांच्या विरुद्ध टोकाला उभे करताना दिसतात. अशा वेळी सर्वसामान्यांची संभ्रमावस्था निर्माण होते. अनेक विधवानांनी नैतिकता सोडत अतिशय विकृत मानसिकतेतुन गांधी, नेहरुंच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवले. लाखो तरुणांच्या मनात व्देष पेरला. व्हाट्सएप

गांधी,नेहरू आणि भगतसिंग Read More »

काय आहे वैभव शिंदे पाटील आणि बाबासाहेब पुरंदरे वाद?

मंडळी या अखंड महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटलं जातं. एखाद्याच्या मुखातून चुकून जरी छत्रपती शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख निघाला तर इथल्या बहुजन समाजातल्या प्रत्येक माणसाचं काळीज पेटून उठत. कारण छत्रपती शिवरायांबद्दल आज सम्पूर्ण जगालासुद्धा सांगायची गरज नाही. इतकं कर्तृत्व त्यांनी इथल्या जनतेसाठी घडवून आणल आहे. मग ज्या व्यक्तीने शिवरायांचा इतिहास बदनाम करण्याचं काम केलं.

काय आहे वैभव शिंदे पाटील आणि बाबासाहेब पुरंदरे वाद? Read More »

काटोलमधल्या देशमुखांची इमानी झुंज

मंडळी तुम्ही अनुभवलं असेल की माणसाला सत्तेची लालूस लागली की तो कुठल्यापन स्तरापर्यंत जातोच जातो. हा पण ती सत्तेची इर्षा ,तो मोह हा खरच समाजासाठी आहे की स्वतःसाठी आहे हे पण महत्वाच. पण काटोल मतदारसंघातील देशमुखांच्या बाबतीत जरा वेगळच घडलय. कारण एकीकडे याच मतदार संघाने या महाराष्ट्राला अनेक मंत्रिपदाची भूमिका बजावणारा अन पहिल्याच प्रयत्नात अपक्ष

काटोलमधल्या देशमुखांची इमानी झुंज Read More »

अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया… पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा भावा…

अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया… पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा भावा…कुट्ट्टंबी… पयल्यांदा गांधीबाबापुढं झुकावंच लागतं ! ह्याला म्हन्त्यात विचारांची ताकद !! छाती किती इंचाची ते म्हत्त्वाचं नस्तं गड्या.. त्या छातीत दम आसंल तरच आख्खं जग झुकून सलाम करतं !!! तू कित्तीबी वरडून बोल – घसा फाडूफाडून बोल – बोटं नाचंव – हातवारं कर… तुझ्या बोलन्यात \’सत्याचा अंश\’ नसंल तर जगाच्या

अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया… पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा भावा… Read More »

सांगताना सगळेच सांगतात भारत हा कृषीप्रधान देश आहे पण खरच विचारकरण्याजोगी गोष्ट आहे…

सांगताना सगळेच सांगतात भारत हा कृषीप्रधान देश आहे पण खरच विचारकरण्याजोगी गोष्ट आहे , इथला शेतकरी हा अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक जरी असला तरी न्याय मिळण्याच्या बाबतीत हाच शेतकरी मागे दिसतो अनपेक्षित असं इथ सर्वकाही घडत आणि अपेक्षित असत ते शेतकर्यांना न्याय मिळण आणि तेच इथ होत  नाही. जेव्हा एखादा पक्ष निवडणूकीची तयारी करतो तो शेतकर्यांना

सांगताना सगळेच सांगतात भारत हा कृषीप्रधान देश आहे पण खरच विचारकरण्याजोगी गोष्ट आहे… Read More »

कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री – बाहेर विक्री झाल्यास \’बाजार शुल्क\’ न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होईल त्याच काय ?

कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे- बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडते यांचं काय होणार ? मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे- किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल त्याच काय ? इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे –  ई-ट्रेडिंग यंत्रणा बाजारांवर अवलंबून असतात. बाजारच नामशेष झाले तर

कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री – बाहेर विक्री झाल्यास \’बाजार शुल्क\’ न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होईल त्याच काय ? Read More »