Author name: Political Wazir

डॉ. अमलकारांनी

जेव्हा वंचितच्या डॉ. अमलकारांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आंदोलनामध्ये घेतली होती टोकाची भूमिका…

मंडळी आजचा तरुण म्हटलं की पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे रोजगाराचा. काही रोजगार मिळून जातात तर काही रोजगार मिळवून घ्यावे लागतात. मात्र सरकारकडून पदवीधरांची रोजगाराच्या बाबतीत नेहमीच गळचेपीच होत आली आहे. काँग्रेस आणी भारतीय जनता पक्षाने फक्त आश्वासनांचा पूर पदवीधरांसमोर मांडला. मात्र कुणीही त्यांच्या रोजगाराची पुढे येऊन ठाम भूमिका […]

जेव्हा वंचितच्या डॉ. अमलकारांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आंदोलनामध्ये घेतली होती टोकाची भूमिका… Read More »

डॉ. अमलकारांचा

अमरावती पदवीधर निवडणुकीत चर्चेच नाव ठरत असलेल्या वंचितच्या डॉ. अमलकरांचा संघर्षमय जिवनप्रवास

मंडळी राजकीय क्षेत्रात काही राजकीय नेते आपल्या घराण्याच्या राजकीय वारस्यांपोटी मुखात सोन्याचा चमचा घेऊन येत असल्या कारणाने त्यांचं राजकीय पद हे निश्चितच असत. तर काही राजकीय नेते हे अगदी समाजाच्या तळागाळापासून संघर्ष करून आपलं नेतृत्व स्थापन करत असतात. सर्वसामान्य लोकांमधून आणि सामाजिक जान असलेल्या कुटुंबातून असच एक पुढे आलेलं आणि आपल्या अनोख्या नेतृत्वक्षमतेमुळे विधान परिषदेच्या

अमरावती पदवीधर निवडणुकीत चर्चेच नाव ठरत असलेल्या वंचितच्या डॉ. अमलकरांचा संघर्षमय जिवनप्रवास Read More »

डॉ . रणजित पाटील

अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ . रणजित पाटील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मैदानात

या मतदारसंघात पदवीधर मतदार संघ म्हणून घोषीत झाला त्यात भारतीय जनता पक्षा कडून डॉ. रणजित पाटील  यांना उमेदवारी देण्यात आली . रणजीत पाटील  यांचा जन्म 20 जानेवारी 1964 रोजी झाला. हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि ते महाराष्ट्र युनिटचे राज्य सरचिटणीस होते. ते अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. डिसेंबर 2014 मध्ये

अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ . रणजित पाटील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मैदानात Read More »

डॉ. अनिल अमलकारांच

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांच पारड जड का ?

मंडळी विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या ३० जानेवारी २०२३ ला होणार असून पदवीधरांमध्ये कमालीचा उत्साह या निवडणुकीबद्दल बघायला मिळतो आहे.   याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरावती पदवीधर मतदार संघात चालू असलेली उलथापालथ. होय मंडळी. अमरावती मतदार संघामध्ये एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसकडून धीरज लिंगाडे.   भारतीय जनता पक्षाकडून

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांच पारड जड का ? Read More »

आबासाहेब

आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र

आज आपल्या सर्वांनाच नक्कीच जाणून घेयला आवडेल अशा सक्षम नेतृत्वाबद्दल म्हणजेच आबासाहेब रघुनाथराव चव्हाण.   यांचा जन्म 10 जून 1943 रोजी पानगाव या गावी झाला, आत्ताचा लातूर जिल्हा आणि रेणापूर तालुक्यातील हे गाव. परंतु अगोदर रेणापूर तालुक्यातील हे गाव अंबाजोगाई तालुक्याला जोडलेले होते.   त्यांचा जन्म हा स्वातंत्र्य पूर्व काळात 1943 साली झालेला. तेव्हा त्यांचे

आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र Read More »

सत्ता

‘सत्ता’ तंञ

हल्ली महाराष्ट्रातील झालेल सत्तातंर बघता सामान्य जनतेला अनेक प्रश्न पडले असावे….. भारत देशाने इथल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार केला आणि नक्कीच लोकशाही देशात आपल्याला सामान्य जनतेतील निडरपणा दिसून येतो. पण जर लोकशाही राज्यात जर जनतेला एखादा प्रतिनिधी देण्यासाठी बहुमताने विजयी कराव यातुनच त्या प्रतिनिधीचे वास्तविक विचार जनतेसमोर येतात आणि हेच विजयी प्रतिनिधी

‘सत्ता’ तंञ Read More »

विनायकराव पाटिल

विनायकराव पाटिल

मराठवाड्याच्या मातीत अनेक थोर संत, महात्मे, साहित्यिक, विचारवंत, कवी, राजकारणी जन्माला आले. यातील एका थोर विभूतीचा मराठवाड्याच्या मातीस परिसस्पर्श झाला आणि येथे शैक्षणिक क्रांती घडून आली. खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या घराघरांत ज्ञानाचा दीप उजळला. या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि मराठवाड्याचे क्रांतिसिंह कै. विनायकराव पाटील अण्णा हे त्यातले एक . कै. विनायकराव पाटील यांचा जन्म वैजापूर तालुक्यातील लोणी

विनायकराव पाटिल Read More »

क्रांतीगाथा

क्रांतीगाथा अंतिम भाग

असे नव्हते की या क्रांतिकारकांची फाशी थांबावी म्हणून प्रयत्न झाले नाही… नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद मैदानात फाशी होऊ नये म्हणून म्हटलं , भगतसिंग यांच्या वडिलांनी सुद्धा प्रयत्न केले , महात्मा गांधी यांनी  सुद्धा व्हाइसरायशी रोखावी म्हणून बोलणं केलं… लोकांनी स्वाक्षरी करून, रक्ताचे शिक्के उमटवत पत्र सुद्धा लिहिले… #क्रांतीगाथा भाग ७ पण भगतसिंगांना स्वतःलाच ती

क्रांतीगाथा अंतिम भाग Read More »

भगत

#क्रांतीगाथा भाग ७

#मा…भारत… मा… भगत !!! पुत्तर !!! १४ नंबर च्या त्या कैदखान्यात भगतसिंगांच्या कानावर आवाज पडला… तसाच तो तेवीस वर्षाचा मुलगा धावत धावत गेट जवळ आला… बाहेर डोक्यावर डुपट्टा कायम ठेवणारी भगतसिंग ची आई विद्यावती कौर  उभी होती… हातात रसगुल्ला चा भरलेला डबा होता.. भगत ला काय आवडतं काय नाही याची क्षणाक्षणाला खबर ठेवणारी भगतची आई

#क्रांतीगाथा भाग ७ Read More »

चंद्रशेखर आझाद

#क्रांतीगाथा भाग ६

#आझाद हु मै…… हम चले मौत को गले लगाने हिंद वतन के परवाने..!! इश्क मे रंग के रंगे हुए हम आझादी के दिवाने..!! १२ मार्च १९३० मिठावर लागलेल्या करीच्या विरोधात महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाने स्वदेशी ची आगळीवेगळी लाट उभी केली.. भारताच्या इतिहासात आझादीचा वणवा पेटला होता.. भारताच्या स्वतंत्रयुद्धाच्या निर्णायक समराची ही सुरुवात होती… अहिंसा आणि

#क्रांतीगाथा भाग ६ Read More »