Author name: Political Wazir

क्रांतीगाथा

#क्रांतीगाथा भाग ५

#ए वतन तेरे लिये लाहोरच्या तुरुंगात भगतसिंगांना कैद करण्यात आले… जगभरात स्वतःच्या अनुशासनाचे बोंब मारणारे ब्रिटिश क्रांतिकारकां सोबत अगदी अमानुषपणे वागत होते , जेवणाच्या नावाखाली अपोषक जेवण , पाण्याची सोय सुद्धा पुरक नाही , स्वच्छता च्या नावाने बोंब , रोज कैद्यांना मारायचं पण मानसिक खच्चीकरणाच्या नावाखाली जनावरांप्रमाणे वागणूक क्रांतिकारकांना दिली जात होती आणि अश्यातच या […]

#क्रांतीगाथा भाग ५ Read More »

आझाद

क्रांतीगाथा भाग ४

ब्रिटीशांनी घाव फक्त शरीरावरच घातले नव्हते… इथल्या कष्टकर्यांना , मजदूरांना त्यांच्या हक्काची मजदुरी ही मिळणे कठीण केले होते ,  शिक्षणाची सोय सुद्धा गरिबांच्या आटोक्यात नव्हतीच , भारतीयांचा राजकीय प्रवेश सुद्धा ब्रिटिशांना अमान्यच होता… गरिबीची झड , हिंदू मुस्लिम मतभेद उभे करून सत्तेची मलाई ब्रिटिश चाखत होते , डोळे झाकून अत्याचार करणार्या ब्रिटिशांना भारतीयांच्या किंकाळ्या ही

क्रांतीगाथा भाग ४ Read More »

भगतसिंग

क्रांतीगाथा भाग ३

क्रांतिकारकांच्या घरची अवस्था काय असेल याचा आम्ही विचारही करु शकत नाही… सर्वस्व अपर्ण करून फक्त स्वतंत्र दर्पण बघण्यासाठी आपली तरुण मुले भारतमातेच्या चरणी अर्पण करून टाकली होती अनेकांनी… ब्रिटिशांच्या अत्याचारच्या काळोखात आझादी शोधणे खूप कठीण काम होते… जालियनवाला बाग रोज नवनवीन पारतंत्र्याचे प्रयोग भारत भुमीवर सुरू होते… अश्यातच ३ फेब्रुवारी १९२८ ला सायमन कमीशन भारतात

क्रांतीगाथा भाग ३ Read More »

रामप्रसाद बिस्मिल

#क्रांतीगाथा भाग २

जालियनवाला बाग मध्ये पेटलेल्या चितांनी एक क्रांतीचा भडका अवघ्या भारतभर पसरवला… जागोजागी आंदोलने उभे राहिले… अश्यातच एक  अहिंसेच्या शब्दांचा आवाज अवघ्या भारताला एक करत सुटला नाव होते मोहनदास करमचंद गांधी… महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाचा पुकार केला आणि स्वभाषा, स्वभुषा , आणि स्वदेशाची आवाज बुलंद झाली… अनेक क्रांतिकारक गांधीजींच्या या चळवळीत एकरूप झाले , ब्रिटिशांच्या विरोधात

#क्रांतीगाथा भाग २ Read More »

जालियनवाला बाग

जालियनवाला बाग

हिंदुस्थानात उतरलेल्या परकीय ब्रिटिशांनी भारताच्या भुमी, संस्कृती, इतिहास, वर्तमान ते भविष्यवरही घाला घातला होता… १८५७ चे स्वतंत्रसमर  अनेक किंकाळ्यांच्या आवाजाखाली दाबून ब्रिटीशांच्या हरामखोरीचे कारनामे थांबत नव्हते… आपल्याच देशात आपलेच भारतीय गुलाम झाले होते आपल्या मातृभूमीला  गुलामीच्या बंदीवासातुन मुक्त करण्यासाठी भारताच्या भूमीत अनेक क्रांतिकारक जन्माला येत होते पण आता ती उपज थांबावी म्हणून ब्रिटिशांनी एक काळा

जालियनवाला बाग Read More »

तेजस ठाकरे

ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते?

मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीप्रमाणे ठाकरे कुटुंब चांगलच चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात केलेल्या बंडाने शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. आणि शिवसेनेच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मात्र अशामध्ये उध्दव ठाकरेंसोबत सामजिक चळवळीतील अनेक नेते जुडलेत. उध्दव ठाकरे यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे मेळावे घेण्यात चांगलेच व्यस्त झाले. मात्र शिवसेना पक्षाला अडचणीमधून सांभाळण्यासाठी आता

ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते? Read More »

गोपीनाथ मुंडें

ईव्हीएमचा वाद अन गोपीनाथ मुंडें चा अपघात की हत्या?

मंडळी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला होता. मात्र मुंडे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूच गूढ आजवर सुटू शकलेलं नाही. मुंडे यांचा नेमका अपघात झाला की त्यांची हत्या झाली यावर आजही बरेच लोक शंका व्यक्त करत असतात. मात्र काही गोष्टींचा जर निरखून आढावा घेतला तर गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघाती

ईव्हीएमचा वाद अन गोपीनाथ मुंडें चा अपघात की हत्या? Read More »

देश

देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

मंडळी वीर भगतसिंग यांनी आपली आई विद्यावती यांना म्हटलं होतं की, “मला या देशाला स्वातंत्र्य तर मिळवून द्यायचं आहेच. मात्र भारतीय देशाच्या प्रगतीच्या आड येणारी परंपरागत अन हुकूमशाहीची व्यवस्था मला बदलयाची आहे. अन्यथा सत्तेमधला गोरा इंग्रज गेल्यानंतर इथे काळा इंग्रज सत्तेमध्ये येऊन बसेल.” भगतसिंगांचं हेच विधान आज कुठेतरी खर होतांना दिसून येतंय. ज्या प्रमाणे भारतीय

देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का? Read More »

अण्णाभाऊ साठे

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक!

ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे.  त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो. इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक! Read More »

गाविलगड

स्वतंत्रसमरभुमी गाविलगड

विदर्भ !! महाभारत काल ते त्याच्या ही अगोदर पासून राजघराणी जिथे वसली असे विदर्भ… जिथे अखंड महाराष्ट्राचे भविष्य गर्भात वाढले अश्या जिजाऊ मासाहेबांचे माहेर , शिवसिंहछाव्याला मनसब ज्या भागाची होती ते भाग,  आणि बंगालच्या साम्राज्यात जाऊन आपल्या शौर्याचे कवने लिहून घेणार्या नागपुरकर भोसल्यांचा विदर्भ… आणि याच भोसल्यांचा अधिपत्याखाली असलेला किल्ला म्हणजे सातपुड्याच्या कुशीत वसलेला ,

स्वतंत्रसमरभुमी गाविलगड Read More »