Author name: Political Wazir

ज्ञानेश वाकुडकर

सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर

सोनिया गांधी ७५ वर्षांच्या आहेत. नरेंद्र मोदी सरकारनं त्यांच्या विरुध्द इडीचे पाळीव जीव सोडलेत. ईडी चावू शकते, भुंकू शकते, पण कोणाचा जीव घेऊ शकत नाहीत. त्यांच्या भुंकण्यामुळे उलट झोपलेला गाव जागा होण्याला मदत होते. मोदी आल्यापासून सुडाचं राजकारण सुरू झालं आहे. निष्पक्षपणे कारवाई होत असेल तर त्याचं कुणीही स्वागतच करील. पण अलिकडे इडी, सीबीआय, इन्कम […]

सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर Read More »

राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास

मंडळी आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू आणि कुठल्याही क्षणी भारतीय देशाच राष्ट्रगीत कानावर पडलं तर आपोआपच अंगावर शहारे येऊ लागतात. कारण राष्ट्रगीत हे आपल्या देशाचा गौरव आहे. मात्र या राष्ट्रगीताचा इतिहास नेमका काय आहे? आणि यामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याला भारतीयांकडूनच का विरोध झाला होता? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी

राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास Read More »

शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

मंडळी भारतीय देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्ष व्हायला आली आहेत. मात्र हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी काही क्रांतिकारकांनी स्वतःच्या कुटुंबासहीत स्वतःला कुर्बान केलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका क्रांतिकारकाबद्दल ते म्हणजे शहीद चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी मध्य प्रदेशमधील भवरा नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला. ते

शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात Read More »

पहिले कृषिमंत्री

पंजाबराव कदम ते भाऊसाहेब देशमुख भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री

मंडळी भारतीय देशामध्ये अनेक राजकीय नेते होऊन गेलेत. मात्र महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात जन्माला येऊन संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झटणारे पंजाबराव देशमुख आजही प्रत्येक शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या काळजामध्ये अजरामर आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड नावाच्या एका छोट्याशा गावी झाला. आणि

पंजाबराव कदम ते भाऊसाहेब देशमुख भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री Read More »

नारायण राणे

आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली…

मंडळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेविरोधात बोलत असतांना कायम चर्चेमध्ये असतात. नारायण राणेंनी आधी शिवसेना नंतर काँग्रेस नंतर भाजप असे पक्ष बदलल्याने त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून नेहमीच टीका होत असते. मात्र नारायण राणे यांचा त्यांच्या प्रत्येक पक्षातील प्रवास हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेलाच राहला आहे. राणे यांनी मुंबई येथे नोकरीसाठी

आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली… Read More »

ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही

ज्ञानेश वाकुडकर•••बाठीया आयोगाचा अहवाल ग्राह्य धरून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला! त्याचे श्रेय घेण्यासाठी फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे आघाडीवर आहेत. आपला काहीही संबंध नसलेल्या गोष्टींचंही श्रेय घेण्याचा हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे! ह्या निर्णयासाठी सुप्रीम कोर्टाचे आभार मानायला हरकत नाही! पण ओबिसींनी त्यात आनंद साजरा करावा, असे

ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही Read More »

धनंजय मुंडे

आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…

मंडळी सद्ध्या परळी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार असलेले धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील राजकारणात बहुचर्चित नेत्यांपैकी एक आहेत. मात्र आपल्या घराण्याला भारतीय जनता पक्षाचा राजकीय वारसा असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कसे काय आले? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे… तर मंडळी झाल

आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला… Read More »

गुंड पत्रकार

शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे…

मंडळी शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुचर्चित असलेले राजकीय नेते आहे. मात्र संजय राऊत यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केव्हा व कसा झाला? व शिवसेनेमध्ये येण्यापूर्वी ते काय करत होते? याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी संजय राऊत यांचे वडील हे शिवसैनिक होते. वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता

शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे… Read More »

महात्मा गांधी

वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी

मंडळी भारतीय देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. पण या स्वातंत्र्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ज्यामध्ये २३ मार्च १९३१ साली शहीद भंगतसिंग यांना झालेली फाशी आठवली तर आजही प्रत्येक भारतीयांच्या भावना गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही. पण भगतसिंग यांच्या फाशीचा वाद हा बऱ्याच भारतीय जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करून गेला. ज्यामुळे राष्ट्रपिता महात्मा

वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी Read More »

अमोल मिटकरी

एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी

मंडळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं आणि फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झालं. या कृत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाज माध्यमांवर चांगलीच टीका केली होती. मात्र सध्या सोशल मीडियावर अमोल मिटकरी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात

एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी Read More »