Author name: Political Wazir

बाबासाहेबांच्या

आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले

मंडळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण अनेक किस्से ऐकले असतील. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून आपण ऐकलं असेल. मात्र शेतकऱ्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्वचितच लोकांना माहिती असेल. तर मंडळी हा किस्सा आहे १९ व्या शतकातला जेव्हा ब्रिटिश सरकार भारतीय देशावर वर्चस्व करून बसलं होत. भारतीय देशातील शेतकऱ्यांच्या जमिनी […]

आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले Read More »

जीएसटी

शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !!

मान्य आहे की कोवीड मध्ये आर्थिक स्थिती मध्ये जागतिक उलाढाल झाली. भारतीय अर्थव्यवस्था त्या पासून दूर गेली नव्हती तरीही आमच्या देशात आम्ही ऑक्सिजन विना शेवट स्विकारुन सुद्धा राष्ट्र प्रथम म्हणून जागतिक स्तरावर देशाचे नावलौकिक करणारे मा. प्रधानमंत्रीच्या प्रत्येक निर्णय स्विकार केला. नंतर उत्तर प्रदेश असू द्या, मध्य प्रदेश असू द्या किंवा सध्या महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी

शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !! Read More »

प्रधानमंत्री

जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…

मंडळी भारतीय देशाचं राजकारण गेल्या ४ ते ५ दशकांपासून एकाच नावाभोवती फिरत आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार आणि अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणाऱ्या पवारांच्या राजकीय डावपेचांचा अंदाज भल्याभल्यांना लागला नाही. मात्र अनेकदा प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत येऊन प्रधानमंत्री

जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं… Read More »

राष्ट्रपती

पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी

मंडळी आयुष्य म्हणलं की संघर्ष हा अटळ आहे आणि प्रत्येकाच्या वाट्यालाच येत असतो. मात्र त्या संघर्षाचा प्रवास सुखकर समजून यशाला गाठणारी माणसं हे क्वचितच बघायला मिळतात. त्यापैकीच एक संघर्षशाली व्यक्तिमत्त्व असणारी राजकीय क्षेत्रात एका आदिवासी समाजातून येऊन राष्ट्रपती पदापर्यंत आपली दावेदारी मजबूत करणारी रणरागिणी म्हणजे द्रौपदी मुर्मू. RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा

पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी Read More »

मुस्लिम मुख्यमंत्री

RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री

मंडळी स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या महाराष्ट्राला आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री लाभले आहेत. प्रत्येक मुख्यमंत्र्याची एक विशिष्ट कारकीर्द राहलेली आहे. मात्र मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभन म्हणजे एक नवलच म्हणावं लागेलं. हो मंडळी. आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री मा. अब्दुल रहेमान अंतुले. तर मंडळी झालं असं की, भारतीय देशामध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर जनता

RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री Read More »

जयललिता

१ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

मंडळी राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये काही असे राजकीय नेते होऊन गेलेत की त्यांची कारकिर्द बघितली तर अक्षरशः हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. यापैकीच एक राजकीय नेत्या तामिळनाडूच्या अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयललिता. जयललिता यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४८ रोजी मेलुकोटे येथे तमिळ कुटुंबात झाला. त्या दोन वर्षांच्या असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचं पालनपोषण

१ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास Read More »

ठाकरे घराण्यात

२००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?

मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वात चर्चेत असलेलं घरानं म्हणजे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच घरानं. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण याच ठाकरे घराण्याच्याभोवती अनेक वर्षांपासून फिरत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उध्दव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे. यामध्ये राज ठाकरेंची लोकप्रियता सुरवातीपासून अधिक होती. कारण त्यांची वक्तृत्व शैली, आक्रमकता, नेतृत्वक्षमता या सर्व गोष्टी बाळासाहेब ठाकरेंसारख्याच होत्या.

२००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली? Read More »

यशवंतराव

“इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?

मंडळी भारतीय देशामध्ये स्वतःच्या नेतृत्वाची ख्याती निर्माण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल राजकीय क्षेत्रातील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता त्यांच्या नेतृत्वाविषयी चांगलाच परिचित आहे. पण यशवंतराव चव्हाण यांना वाटलं असत तर ते भारतीय देशाचे प्रधानमंत्री झाले असते हे आपल्याला माहिती आहे काय? याच प्रकरणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राची पहिली विधानसभा

“इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला? Read More »

पहिली विधानसभा निवडणूक

महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

मंडळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती हे जरी १९६० साली झाली असली तरी १९५७ ला महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य म्हणून एक होत. तेव्हा या गुजरात आणि महाराष्ट्राच्या द्विभाषिक राज्याची पहिली निवडणूक हे १९५७ ला झाली. ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची धुरा ही मुरारजी देसाई यांच्याकडे होती. परंतू स्वतंत्र महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूकीसंदर्भात बोलायचं झालं तर ही विधानसभा निवडणूक

महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली? Read More »

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट

बाबरीवरून महाराष्ट्रात दंगल आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट

मंडळी भारतीय देशाच्या राजकारणामध्ये प्रत्येक राज्याच्या राजकारणाला राजकीय मुद्दा देणार प्रकरण म्हणजे बाबरी मस्जिदीच्या वादावरून ६ डिसेंबर १९९२ साली घडलेली हिंदू-मुस्लिम दंगल. मंडळी या प्रकरणामुळे सगळ्यात मोठी कलाटणी मिळाली ती म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाला. भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या वादावर हिंदु संघटनांनी चांगलाच जोर धरला होता. ८० च्या दशकामध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली राम मंदिरासंदर्भात

बाबरीवरून महाराष्ट्रात दंगल आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट Read More »