Author name: Political Wazir

बलिदान

गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती

मंडळी अस म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यदायी इतिहासाची भूमी, फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय क्रांतीने जागृत झालेली भूमी. मात्र याच महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी महाराष्ट्रातील जनतेला प्रंचड संघर्ष करावा लागला. ज्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले. भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे १९६० […]

गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती Read More »

वसंतसेना

आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं…

मंडळी ६०च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ करणारा पक्ष म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. अस म्हणतात की मराठी माणसाचा सावभिमान जागृत करण्यासाठी शिवसेनाच उभी राहली होती. मात्र १९६६ला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. ज्यामध्ये भर पडली होती ती म्हणजे शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल जात होतं. काय आहे सद्ध्या

आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं… Read More »

काय आहे सद्ध्या विवादामध्ये असलेल्या भारतीय राजमुद्रेचा इतिहास?

मंडळी उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी सारणात येथील अशोक सतंभावरील राजमुद्रेच उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक ११ जुलै २०२२ रोजी करण्यात आलं. मात्र राजमुद्रेवरील जे सिंहांच प्रतीक आहे ते बदलवून रागीट आणि उग्र स्वरूपाचं करण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोदींवर केल्या जात आहे. मात्र या राजमुद्रेचा नेमका इतिहास काय आहे? याबद्दल आपण

काय आहे सद्ध्या विवादामध्ये असलेल्या भारतीय राजमुद्रेचा इतिहास? Read More »

राजमुद्रेवरील सिंह रागीट का?अनावरण हिंदू धर्म पध्दतीने का? प्रधानमंत्र्यांवर नेटकऱ्यांची टीका…

मंडळी ११ जुलैला भारतीय देशाच्या नव्या राजमुद्रेच अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र मोदींनी केलेल्या अनावरणावर आणि नव्याने तयार केलेल्या राजमुद्रेवर सुरू झालेल्या विवादाला आता चांगलच उधाण आलं आहे. संसदेच्या नव्या इमारतीवर बसवलेल्या राजमुद्रेवरील सिंहांचा देखावा बदलून तो रागीट करण्यात आल्याचा दावा अनेक राजकीय नेत्यांनी व राजकीय समीक्षकांनी केला आहे. सारणातच्या अशोक

राजमुद्रेवरील सिंह रागीट का?अनावरण हिंदू धर्म पध्दतीने का? प्रधानमंत्र्यांवर नेटकऱ्यांची टीका… Read More »

आणि त्या क्रांतिकारकाने भारताचा तिरंगा तयार केला

मंडळी आज प्रत्येक देशाला आपापला स्वतंत्र झेंडा आहे. आणि प्रत्येक झेंड्याचा एक वेगळा इतिहास आहे. त्याचप्रमाणे भारतीय देशाचा तिरंगा झेंडा याचा सुद्धा हे स्वतंत्र इतिहास आहे. जे आपण आज जाणून घेणार आहोत. मंडळी १८५७ च्या उठावा आधी भारत हे एक खंडित राष्ट्र होत. ज्यामध्ये अनेक राजा महाराजांच साम्राज्य होत. आणि प्रत्येक राज्याच्या साम्राज्याला एक स्वतंत्र

आणि त्या क्रांतिकारकाने भारताचा तिरंगा तयार केला Read More »

भाजपाचा इतिहास

काय आहे भाजपाचा इतिहास?

मंडळी सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रात देशपातळीवर सर्वात मजबूत पक्ष म्हणून ओळखला  जाणारा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचा उगम म्हणजेच स्थापना कशी झाली? व ती कुणी केली? अशा विविध गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणारा भाजपा हा पक्ष ८० च्या दशकामध्ये एका सेक्युलर विचारधारेवर

काय आहे भाजपाचा इतिहास? Read More »

मुख्यमंत्री

आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…

मंडळी भारतीय देश हा संपूर्ण जगभरामध्ये प्रबळ लोकशाही असलेला देश मानल्या जातो. ज्यामध्ये देशाचा कार्यभार हे प्रधानमंत्री चालवत असतात तर राज्याचा कार्यभार मुख्यमंत्री चालवत असतात. त्याचप्रकारे महाराष्ट्र राज्यालासुद्धा एकनाथ शिंदे यांना धरून आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कराड विधानसभेचे आमदार होते. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा

आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली… Read More »

प्रधानमंत्री शिंजो

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला?

मंडळ राजकारण हे क्षेत्र अस आहे की, राजकीय नेत्यांचे चाहते जरी लाखो असले तरी त्यांच्या विरोधात पण काही लोक असतात. जे कधीही राजकीय नेत्यांसाठी धोका निर्माण करू शकतात. हो मंडळी काही दिवसांपूर्वी असच काही घडलं होत जपान या देशामध्ये. जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांची जापनच्या नारा शहरामध्ये भाषण करत असताना एका अज्ञाताने गोळ्या झाडून

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला? Read More »

विलासराव

भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं…

मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील इतिहासामध्ये असे काही राजकीय नेते होऊन गेले ज्यांच्या विशिष्ट बाबींमुळे ते आजही ओळ्खले जातात. यामध्ये सर्वात महत्वाचं नाव म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख. अस म्हणतात की, विलासराव देशमुख जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असले तेव्हा इतर राजकीय नेते त्यांच भाषण झाल्यावरच भाषण करत होते.

भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं… Read More »