Author name: Political Wazir

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत?

मंडळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ ला जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी केली. वयाच्या तरुण अवस्थेपासून आपला राजकीय प्रवास शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केला होता. मग अस काय घडलं की काँग्रेस पक्षाशी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांनी केली? तर मंडळी झालं असं की, राजकीय […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत? Read More »

मर्यादेय विराजते...

मर्यादेय विराजते…

शककर्ते शिवराय या ग्रंथ वर.व्याख्यान झाले आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांना एका मित्राने त्यांच्या कडे आमंत्रण दिले. विजयराव या गोष्टी पासून पुर्णपणे दुर होते की ही मित्रभेट त्यांच्या आयुष्यातील एक वर्ष अज्ञात अश्या मार्गावर नेणार होते. मित्राकडे जाताच त्यांच्या पुढे एक लहान चित्र आले… दोन कैद्यांना उंटावर टाकले होते ज्यांना बघण्यासाठी अवघे लोक गोळा झाले

मर्यादेय विराजते… Read More »

आनंद दिघे

जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…

मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर करून ठेवलं. होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघें यांच्याबद्दल. म्हणून

जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर… Read More »

बाळासाहेब ठाकरे

म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

मंडळी राजकीय क्षेत्राचा इतिहास जर आपण बघितला तर सर्व राजकीय नेत्यांमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे. ८० ते ९० च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे हे एक मसिहा म्हणूनच आले होते. अस म्हणायला हरकत नाही. त्यांच्याविरोधात विरोधीपक्षाचा नेतासुद्धा बोलायला विचारच करायचा. बाळासाहेब ठाकरेंचा चाहता वर्ग हा मुंबईतच नव्हे तर

म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत… Read More »

गडकरी- फडणवीस

जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

मंडळी राजकारण म्हटलं की प्रत्येक कार्यकर्त्यापासून ते राजकीय नेत्याला अशी अपेक्षा असते की, राजकारण या क्षेत्रात आपण सर्वोत्कृष्ट पदावर असायला हवं. मात्र राजकीय नेत्यांचा हा अट्टहास कधी कधी पक्षासाठी धोकादायकसुद्धा ठरू शकतो.   असच वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं होत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते नितिन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप

जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट Read More »

अजित

आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…

मंडळी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक केलेला बंड आणि त्या बंडावरून सरकार कोलमडन अशाप्रकारच्या एकंदरीत अवघ्या थोड्याच कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थगित झालं आणि त्याजागेवर शिंदे-भाजप सरकार महाराष्ट्रात उभं झालेलं आहे. दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये

आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं… Read More »

राज ठाकरे

उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

मंडळी गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं. विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला. एकनाथ शिंदे फक्त ११

उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…” Read More »

छत्रपती संभाजी महाराज

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस

संभ कहैं सुनि दीन दयाल सो |  मेरी हँसी भ‌ए तेरी हँसी है |                                    ~ छत्रपती संभाजी महाराज [ सातसतक] या महाराष्ट्र च्या इतिहास चे संभाजी नावाचे एक असे पान आहे ज्याला लिहण्यासाठी शाई नव्हे तर रक्ताला पुढे

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस Read More »

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

मंडळी महाराष्ट्रातील राजकारण हे सद्ध्या कुठलं वळण घेत आहे? याचा अंदाज राजकिय समीक्षकांशिवाय इतरांना येणे कठीणच म्हणावं लागेल. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार आपल्या सोबत घेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केल आणि महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं. ज्यामुळे उध्दव ठाकरे यांच मुख्यमंत्री पदही गेलं. त्यानंतर शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन १६

एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।… Read More »

देवेंद्र फडणवीस

वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास

मंडळी काही राजकीय नेत्यांचा जीवन प्रवास जर आपण निरखून बघितला तर, खरच अस्वस्थ करणारा असतो. त्यांचा संघर्ष, त्यांची मेहनत हे त्यांच्या यशाचं विशेष कारण असत. हो मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका संयमी आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्याबद्दल. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० ला नागपूरमध्ये एका ब्राम्हण कुटुंबामध्ये

वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास Read More »