“जन जन कि पुकार ठाकरे सरकार” नारा देत संपूर्ण महाराष्ट्रभरात सायकलने निष्ठा यात्रा काढणारा निहाल पांडे कोण आहे ?
युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या माध्यमातून सामान्य, कष्टकरी, शेतकरी, अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेला सामाजिक चळवळीतील पुढाकार हा अनेकांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरला. वर्धा शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी केलेले लाक्षणिक स्वच्छता आंदोलन सलग २ महिने १९ प्रभागात राबवून शहर स्वच्छ व सुंदर केले. वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे मिळावे यासाठी धरणे आंदोलन, अन्नत्याग […]