ऐतिहासिक राजकारण

चंद्रशेखर आझाद

#क्रांतीगाथा भाग ६

#आझाद हु मै…… हम चले मौत को गले लगाने हिंद वतन के परवाने..!! इश्क मे रंग के रंगे हुए हम आझादी के दिवाने..!! १२ मार्च १९३० मिठावर लागलेल्या करीच्या विरोधात महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाने स्वदेशी ची आगळीवेगळी लाट उभी केली.. भारताच्या इतिहासात आझादीचा वणवा पेटला होता.. भारताच्या स्वतंत्रयुद्धाच्या निर्णायक समराची ही सुरुवात होती… अहिंसा आणि …

#क्रांतीगाथा भाग ६ Read More »

क्रांतीगाथा

#क्रांतीगाथा भाग ५

#ए वतन तेरे लिये लाहोरच्या तुरुंगात भगतसिंगांना कैद करण्यात आले… जगभरात स्वतःच्या अनुशासनाचे बोंब मारणारे ब्रिटिश क्रांतिकारकां सोबत अगदी अमानुषपणे वागत होते , जेवणाच्या नावाखाली अपोषक जेवण , पाण्याची सोय सुद्धा पुरक नाही , स्वच्छता च्या नावाने बोंब , रोज कैद्यांना मारायचं पण मानसिक खच्चीकरणाच्या नावाखाली जनावरांप्रमाणे वागणूक क्रांतिकारकांना दिली जात होती आणि अश्यातच या …

#क्रांतीगाथा भाग ५ Read More »

आझाद

क्रांतीगाथा भाग ४

ब्रिटीशांनी घाव फक्त शरीरावरच घातले नव्हते… इथल्या कष्टकर्यांना , मजदूरांना त्यांच्या हक्काची मजदुरी ही मिळणे कठीण केले होते ,  शिक्षणाची सोय सुद्धा गरिबांच्या आटोक्यात नव्हतीच , भारतीयांचा राजकीय प्रवेश सुद्धा ब्रिटिशांना अमान्यच होता… गरिबीची झड , हिंदू मुस्लिम मतभेद उभे करून सत्तेची मलाई ब्रिटिश चाखत होते , डोळे झाकून अत्याचार करणार्या ब्रिटिशांना भारतीयांच्या किंकाळ्या ही …

क्रांतीगाथा भाग ४ Read More »

भगतसिंग

क्रांतीगाथा भाग ३

क्रांतिकारकांच्या घरची अवस्था काय असेल याचा आम्ही विचारही करु शकत नाही… सर्वस्व अपर्ण करून फक्त स्वतंत्र दर्पण बघण्यासाठी आपली तरुण मुले भारतमातेच्या चरणी अर्पण करून टाकली होती अनेकांनी… ब्रिटिशांच्या अत्याचारच्या काळोखात आझादी शोधणे खूप कठीण काम होते… जालियनवाला बाग रोज नवनवीन पारतंत्र्याचे प्रयोग भारत भुमीवर सुरू होते… अश्यातच ३ फेब्रुवारी १९२८ ला सायमन कमीशन भारतात …

क्रांतीगाथा भाग ३ Read More »

रामप्रसाद बिस्मिल

#क्रांतीगाथा भाग २

जालियनवाला बाग मध्ये पेटलेल्या चितांनी एक क्रांतीचा भडका अवघ्या भारतभर पसरवला… जागोजागी आंदोलने उभे राहिले… अश्यातच एक  अहिंसेच्या शब्दांचा आवाज अवघ्या भारताला एक करत सुटला नाव होते मोहनदास करमचंद गांधी… महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाचा पुकार केला आणि स्वभाषा, स्वभुषा , आणि स्वदेशाची आवाज बुलंद झाली… अनेक क्रांतिकारक गांधीजींच्या या चळवळीत एकरूप झाले , ब्रिटिशांच्या विरोधात …

#क्रांतीगाथा भाग २ Read More »

जालियनवाला बाग

जालियनवाला बाग

हिंदुस्थानात उतरलेल्या परकीय ब्रिटिशांनी भारताच्या भुमी, संस्कृती, इतिहास, वर्तमान ते भविष्यवरही घाला घातला होता… १८५७ चे स्वतंत्रसमर  अनेक किंकाळ्यांच्या आवाजाखाली दाबून ब्रिटीशांच्या हरामखोरीचे कारनामे थांबत नव्हते… आपल्याच देशात आपलेच भारतीय गुलाम झाले होते आपल्या मातृभूमीला  गुलामीच्या बंदीवासातुन मुक्त करण्यासाठी भारताच्या भूमीत अनेक क्रांतिकारक जन्माला येत होते पण आता ती उपज थांबावी म्हणून ब्रिटिशांनी एक काळा …

जालियनवाला बाग Read More »

गाविलगड

स्वतंत्रसमरभुमी गाविलगड

विदर्भ !! महाभारत काल ते त्याच्या ही अगोदर पासून राजघराणी जिथे वसली असे विदर्भ… जिथे अखंड महाराष्ट्राचे भविष्य गर्भात वाढले अश्या जिजाऊ मासाहेबांचे माहेर , शिवसिंहछाव्याला मनसब ज्या भागाची होती ते भाग,  आणि बंगालच्या साम्राज्यात जाऊन आपल्या शौर्याचे कवने लिहून घेणार्या नागपुरकर भोसल्यांचा विदर्भ… आणि याच भोसल्यांचा अधिपत्याखाली असलेला किल्ला म्हणजे सातपुड्याच्या कुशीत वसलेला , …

स्वतंत्रसमरभुमी गाविलगड Read More »

सोनू निगम

बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगम ला मारण्यासाठी का पाठवले होते शिवसैनिक? निलेश राणेंनी केला होता आरोप.

मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन जवळपास दहा वर्षे झाली तरी त्यांच्या नावाचा जल्लोष आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये ऐकायला मिळतो. त्यांचे अनेक किस्से आपल्याला माहिती असतील. मात्र असा एक किस्सा ज्याला ऐकून तुम्हीसुद्धा थोडे विचारात पडाल. तर मंडळी आपल्याला माहीतच असेल की गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि बॉलिवूड यांच्यातील मैत्रीचे किस्से …

बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगम ला मारण्यासाठी का पाठवले होते शिवसैनिक? निलेश राणेंनी केला होता आरोप. Read More »

सामना

सामनाची स्थापना शिवसेनेने नाही, तर या व्यक्तीने केली..सामना चा इतिहास

मंडळी शिवसेनेविरोधात कुणी वक्तव्य केलं किंवा कुणी उलटसुलट कृत्य केलं तर शिवसेनेची आक्रमक भूमिका ज्या वृत्तपत्रातून मांडली जाते ते म्हणजे “सामना’. आता बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, सामनाची स्थापना हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. मात्र क्वचितच लोकांना माहिती आहे की, सामना हे नाव बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या दैनिकासाठी एका व्यक्तीकडून मागितलेल होत. कारगिल युद्धाचा …

सामनाची स्थापना शिवसेनेने नाही, तर या व्यक्तीने केली..सामना चा इतिहास Read More »

बाबासाहेबांच्या

आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले

मंडळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण अनेक किस्से ऐकले असतील. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून आपण ऐकलं असेल. मात्र शेतकऱ्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्वचितच लोकांना माहिती असेल. तर मंडळी हा किस्सा आहे १९ व्या शतकातला जेव्हा ब्रिटिश सरकार भारतीय देशावर वर्चस्व करून बसलं होत. भारतीय देशातील शेतकऱ्यांच्या जमिनी …

आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले Read More »