ऐतिहासिक राजकारण

प्रधानमंत्री

जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…

मंडळी भारतीय देशाचं राजकारण गेल्या ४ ते ५ दशकांपासून एकाच नावाभोवती फिरत आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार आणि अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणाऱ्या पवारांच्या राजकीय डावपेचांचा अंदाज भल्याभल्यांना लागला नाही. मात्र अनेकदा प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत येऊन प्रधानमंत्री […]

जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं… Read More »

ठाकरे घराण्यात

२००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?

मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वात चर्चेत असलेलं घरानं म्हणजे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच घरानं. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण याच ठाकरे घराण्याच्याभोवती अनेक वर्षांपासून फिरत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उध्दव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे. यामध्ये राज ठाकरेंची लोकप्रियता सुरवातीपासून अधिक होती. कारण त्यांची वक्तृत्व शैली, आक्रमकता, नेतृत्वक्षमता या सर्व गोष्टी बाळासाहेब ठाकरेंसारख्याच होत्या.

२००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली? Read More »

यशवंतराव

“इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?

मंडळी भारतीय देशामध्ये स्वतःच्या नेतृत्वाची ख्याती निर्माण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल राजकीय क्षेत्रातील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता त्यांच्या नेतृत्वाविषयी चांगलाच परिचित आहे. पण यशवंतराव चव्हाण यांना वाटलं असत तर ते भारतीय देशाचे प्रधानमंत्री झाले असते हे आपल्याला माहिती आहे काय? याच प्रकरणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राची पहिली विधानसभा

“इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला? Read More »

पहिली विधानसभा निवडणूक

महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

मंडळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती हे जरी १९६० साली झाली असली तरी १९५७ ला महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य म्हणून एक होत. तेव्हा या गुजरात आणि महाराष्ट्राच्या द्विभाषिक राज्याची पहिली निवडणूक हे १९५७ ला झाली. ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची धुरा ही मुरारजी देसाई यांच्याकडे होती. परंतू स्वतंत्र महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूकीसंदर्भात बोलायचं झालं तर ही विधानसभा निवडणूक

महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली? Read More »

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट

बाबरीवरून महाराष्ट्रात दंगल आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट

मंडळी भारतीय देशाच्या राजकारणामध्ये प्रत्येक राज्याच्या राजकारणाला राजकीय मुद्दा देणार प्रकरण म्हणजे बाबरी मस्जिदीच्या वादावरून ६ डिसेंबर १९९२ साली घडलेली हिंदू-मुस्लिम दंगल. मंडळी या प्रकरणामुळे सगळ्यात मोठी कलाटणी मिळाली ती म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाला. भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या वादावर हिंदु संघटनांनी चांगलाच जोर धरला होता. ८० च्या दशकामध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली राम मंदिरासंदर्भात

बाबरीवरून महाराष्ट्रात दंगल आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट Read More »

बलिदान

गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती

मंडळी अस म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यदायी इतिहासाची भूमी, फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय क्रांतीने जागृत झालेली भूमी. मात्र याच महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी महाराष्ट्रातील जनतेला प्रंचड संघर्ष करावा लागला. ज्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले. भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे १९६०

गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती Read More »

वसंतसेना

आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं…

मंडळी ६०च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ करणारा पक्ष म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. अस म्हणतात की मराठी माणसाचा सावभिमान जागृत करण्यासाठी शिवसेनाच उभी राहली होती. मात्र १९६६ला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. ज्यामध्ये भर पडली होती ती म्हणजे शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल जात होतं. काय आहे सद्ध्या

आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं… Read More »

काय आहे सद्ध्या विवादामध्ये असलेल्या भारतीय राजमुद्रेचा इतिहास?

मंडळी उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी सारणात येथील अशोक सतंभावरील राजमुद्रेच उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक ११ जुलै २०२२ रोजी करण्यात आलं. मात्र राजमुद्रेवरील जे सिंहांच प्रतीक आहे ते बदलवून रागीट आणि उग्र स्वरूपाचं करण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोदींवर केल्या जात आहे. मात्र या राजमुद्रेचा नेमका इतिहास काय आहे? याबद्दल आपण

काय आहे सद्ध्या विवादामध्ये असलेल्या भारतीय राजमुद्रेचा इतिहास? Read More »

आणि त्या क्रांतिकारकाने भारताचा तिरंगा तयार केला

मंडळी आज प्रत्येक देशाला आपापला स्वतंत्र झेंडा आहे. आणि प्रत्येक झेंड्याचा एक वेगळा इतिहास आहे. त्याचप्रमाणे भारतीय देशाचा तिरंगा झेंडा याचा सुद्धा हे स्वतंत्र इतिहास आहे. जे आपण आज जाणून घेणार आहोत. मंडळी १८५७ च्या उठावा आधी भारत हे एक खंडित राष्ट्र होत. ज्यामध्ये अनेक राजा महाराजांच साम्राज्य होत. आणि प्रत्येक राज्याच्या साम्राज्याला एक स्वतंत्र

आणि त्या क्रांतिकारकाने भारताचा तिरंगा तयार केला Read More »

भाजपाचा इतिहास

काय आहे भाजपाचा इतिहास?

मंडळी सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रात देशपातळीवर सर्वात मजबूत पक्ष म्हणून ओळखला  जाणारा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचा उगम म्हणजेच स्थापना कशी झाली? व ती कुणी केली? अशा विविध गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणारा भाजपा हा पक्ष ८० च्या दशकामध्ये एका सेक्युलर विचारधारेवर

काय आहे भाजपाचा इतिहास? Read More »