ऐतिहासिक राजकारण

मुख्यमंत्री

आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…

मंडळी भारतीय देश हा संपूर्ण जगभरामध्ये प्रबळ लोकशाही असलेला देश मानल्या जातो. ज्यामध्ये देशाचा कार्यभार हे प्रधानमंत्री चालवत असतात तर राज्याचा कार्यभार मुख्यमंत्री चालवत असतात. त्याचप्रकारे महाराष्ट्र राज्यालासुद्धा एकनाथ शिंदे यांना धरून आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कराड विधानसभेचे आमदार होते. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा […]

आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली… Read More »

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत?

मंडळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ ला जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी केली. वयाच्या तरुण अवस्थेपासून आपला राजकीय प्रवास शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केला होता. मग अस काय घडलं की काँग्रेस पक्षाशी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांनी केली? तर मंडळी झालं असं की, राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत? Read More »

मर्यादेय विराजते...

मर्यादेय विराजते…

शककर्ते शिवराय या ग्रंथ वर.व्याख्यान झाले आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांना एका मित्राने त्यांच्या कडे आमंत्रण दिले. विजयराव या गोष्टी पासून पुर्णपणे दुर होते की ही मित्रभेट त्यांच्या आयुष्यातील एक वर्ष अज्ञात अश्या मार्गावर नेणार होते. मित्राकडे जाताच त्यांच्या पुढे एक लहान चित्र आले… दोन कैद्यांना उंटावर टाकले होते ज्यांना बघण्यासाठी अवघे लोक गोळा झाले

मर्यादेय विराजते… Read More »

आनंद दिघे

जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…

मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर करून ठेवलं. होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघें यांच्याबद्दल. म्हणून

जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर… Read More »

छत्रपती संभाजी महाराज

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस

संभ कहैं सुनि दीन दयाल सो |  मेरी हँसी भ‌ए तेरी हँसी है |                                    ~ छत्रपती संभाजी महाराज [ सातसतक] या महाराष्ट्र च्या इतिहास चे संभाजी नावाचे एक असे पान आहे ज्याला लिहण्यासाठी शाई नव्हे तर रक्ताला पुढे

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस Read More »

शिवसेना

शिवसेना संपणार ??

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची (ADR) यांच्या नुसार… कांग्रेस मधे सुद्धा बंड झाले पाच वर्षे मध्ये आजपर्यंत 170 आमदारांनी पक्ष सोडला कारण कदाचित कांग्रेस चा उतरता काळच असावा. किंवा न बदलणारी राजकीय रणनीती . भारतीय जनता पक्ष मध्ये सुद्धा बंड झालेच आजपर्यंत 18 आमदारांनी पक्ष सोडला. बंड म्हणावे तर योगी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद

शिवसेना संपणार ?? Read More »

बाळासाहेब ठाकरे

जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी…

मंडळी शिवसेनेमध्ये सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे शिवसेनेसाठी नवीन नाही. याआधी शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंड करून शिवसेनेला रामराम ठोकला आहे. यामध्ये सर्वात आधी १९९१ ला छगन भुजबळ यांनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि शिवसेना सोडली. त्यांनतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी अनुक्रमे शिवसेना सोडली. रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास मात्र

जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी… Read More »

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

मंडळी आनंद दिघे हे नाव महाराष्ट्रातील राजकारणाशी निगडित असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला माहित नसेल अस होऊच शकत नाही. आंनद दिघेंना शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आणि ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखल जात होतं. मात्र दिघेंसोबत मध्यंतरी घडलेली एक घटना अजूनही त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेलं कोडच आहे. आनंद दिघे यांना एका खुनाप्रकरणी अतिरेक्यांवर वापरल्या जाणाऱ्या ‘टाडा’ या कायद्याअंतर्गत अटक

बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून Read More »

पक्षांतर बंदी कायदा

असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा…

मंडळी भारतीय देशाच्या लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास मिळवून राजकीय नेते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत असतात. मात्र आर्थिक वा अन्य आमिशांपायी काही राजकीय नेते जनतेच्या भावनेचा विचार न करता सतत पक्षांतर करत असतात. पण मनात आलं म्हणून किंवा इतर कारणास्तव कुठल्याही नेत्याला सहजासहजी पक्षांतर करता येत नाही. किंवा त्यांनी पक्षांतर केल्यास कायदा सांगतो की, ” भारतीय राज्यघटनेनुसार

असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा… Read More »