ऐतिहासिक राजकारण

बाळासाहेब

जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…

मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये बहुधा आपण बघत असतो की, राजकीय नेते राजकारणात जरी एकमेकांविरोधात टीकाटिप्पणी करत असले, तरी ते दैनंदिन जीवनात एकमेकांचे चांगले मित्र असतात. मग ते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख असो की इतर राजकीय नेते असो. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामधलीही मित्रता अशीच काही होती. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याचं शरद …

जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल… Read More »

टिळकांनी

जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला…

मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये जे वर्तमानपत्र आपण वाचतो किंवा इतर समाज माध्यमांवर ज्या बातम्या आपण वाचतो त्या खरच समाजपयोगी असतात का? सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या असतात   का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. मात्र काहीच वर्तमानपत्रे असे आहेत जी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निडरपणे मांडत असतात. सध्याच्या काही वृत्तपत्रांमध्ये जो निडरपणा आला आहे तो डॉ. भीमराव आंबेडकर …

जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला… Read More »

शंभु

शंभु बंध्यो बजरंग……!!

परकीय सत्ताधीशांच्या अत्याचाराने ग्रस्त झालेल्या भारत भुमीला रायगडावर राज्यभिषेक करून प्रतिइंद्र छत्रपती होत थोरले स्वामी शिवाजी महाराजांनी मुक्त केले आणि मराठ्यांच्या प्रचंड इतिहास ची उद्दंड लिखाणाला नव्याने सुरुवात झाली .  महाराष्ट्र ते कर्नाटक, आंध्रप्रदेश पासून श्रीलंका पर्यंत स्वराज्याची सिमा वाढली.. पण हनुमान जन्मोत्सवाला   ( ३ एप्रिल १६८०) ला दख्खनपतींनी स्वराज्याचा निरोप घेतला आणि महाराष्ट्रावर आपल्या …

शंभु बंध्यो बजरंग……!! Read More »

गोपीनाथ मुंडे

१९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री

मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक उलटफेर सम्पूर्ण महाराष्ट्राला दिसून आले. ज्याप्रमाणे २०१९च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमण्यात विलंब झाला होता. त्याचप्रमाणे १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्येसुद्धा मुख्यमंत्री नेमण्यात मोठ्या प्रमाणात वेळ झाला होता. तर मंडळी झालं असं की, १९९९ ला शरद पवार यांनी आपल्या स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची …

१९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री Read More »

पुलोद

१९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

मंडळी भारतीय देशाच्या राजकीय इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर अनेक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढेल. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे सरकार स्थापन झाले. मात्र १९७८ मध्ये अशा एका पक्षाच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल होत. ज्याच्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती असेल. १९७५ साली अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली. गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता जेष्ठ …

१९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय? Read More »

बाबरी

आणि बाबरी पाडल्या गेली…

मंडळी हा भारतीय देश विविध जाती धर्मांच्या विविधतेने नटलेला देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखल्या जातो. मात्र कधी वेळ अशी येते की या देशातील जाती धर्मांमध्ये निर्माण होणाऱ्या अस्थिरतेला पारावार राहत नाही. आपल्या राजकीय हितासाठी राजकीय नेतेमंडळी समाजामध्ये भडकाऊ भाषणाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असच काही घडलं होत प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या …

आणि बाबरी पाडल्या गेली… Read More »

आमदार

कारागृहात असतांना झाले आमदार

मंडळी आपण या देशामध्ये अनेक निवडणूका बघितल्या. अनेक राजकीय नेते निवडून येतांना किंवा पराभूत होतांनादेखील बघितले. जनतेच्या दारापर्यंत जाऊन जनतेला मतदान करण्याची विनवणी करणारे अनेक राजकीय नेते आपण बघितले आहेत. मात्र असा एक नेता जो कारागृहामध्ये असतांना विधानसभा निवडणुकीमध्ये भरगोस मतांनी निवडून येतो. अस राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये कदाचित कधी घडलं असेल? होय. आपण बोलत आहोत …

कारागृहात असतांना झाले आमदार Read More »

औरंगजेब

सत्तापिपासु औरंगजेब

30 ऑगस्ट 1659 _” अपनोके ताबुतो से होकर अपने तख्त पर जाना पडता है  !!  ” असाच एक इतिहास आहे तो क्रुकर्माची सिमा लांगलेल्या राज्यरोहणाची , जिथे तख्तावर बसणारा बादशहा आपल्याच बाप , भाऊ आणि मुलांच्या किंकाळ्या  च्या आवाजास मंगलस्वर समजून तख्तावर बसला होता.. म्हणजेच बादशहा औरंगजेब.. पण ज्या तख्तावर हा औरंगजेब बसला होता त्या …

सत्तापिपासु औरंगजेब Read More »

कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ‘ मिटकरींचा मनसे नेते अमेय खोपकर यांना टोला

मंडळी छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता तर संपूर्ण जगाच प्रेरणास्थान आहे. त्यांनी केव्हाच तिथी, पंचांग यावर विश्वास केला नाही, तर मनगटाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं. मात्र काही ब्राम्हणी विचारसरणीचे लोक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला चमत्कार दाखवून त्यांचं दैविकरण करण्याचं काम वर्षनुवर्षे झाले करत आहे.     शिवरायांचा तिथीनुसार शिवजयंतीचा वाद कालसुद्धा नेहमीप्रमाणे उफाळून आला. …

कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ‘ मिटकरींचा मनसे नेते अमेय खोपकर यांना टोला Read More »

koshiyari on chhatrapati shivaji maharaj

अन्यथा राज्यपाल भवनाच भांडारकर करू- संभाजी ब्रिगेड

          मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची टीका होत आहे. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच प्रेरणादायी दैवत आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांची बदनामी करणं हे काही आता नवीन नाही आहे.     याआधी बाबासाहेब पुरंदरे याने आपल्या ‘ राजा शिवछत्रपती …

अन्यथा राज्यपाल भवनाच भांडारकर करू- संभाजी ब्रिगेड Read More »