बातमी

नक्कलेवर लढणारे बेअक्कल

         मंडळी राजकारणामध्ये अनेक नेते एकमेकांची नक्कल करतांना आपण बघत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मा. अमोल मिटकरी असो. असे अनेक नेते भाषणादरम्यान किंवा संवाद करत असताना एकमेकांची नक्कल करून एकमेकांची खिल्ली उडवताना आपल्याला दिसतात. मात्र दिनांक २२ डिसेंबर २०२१ ला विधानसभेत …

नक्कलेवर लढणारे बेअक्कल Read More »

सिरीयल किलर

हा कुणी माणूस नाही कुठलीही स्त्री नाही पण रोज एकाच वेळी लाखो लोकांचे जीव घेऊ शकतो आणि घेतोसुद्धा.रोज लाखो लोकांना तजवतो, मूर्ख बनवतो.आधी मानसिक अत्याचार करतो आणि मग मोठ्या शातीरीने तुमचा खून करतो. कुणाला कानोकान खबरही लागू देत नाही,याला कोणताही पोलीस अटक करू शकत नाही, कोणताही वकील ह्याच्याविरुद्ध मुकदमा चालवू शकत नाही,ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारची दया …

सिरीयल किलर Read More »

कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका?

मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्र राज्यालाच नव्हे संपूर्ण देशाला आदर-सन्मान आहे. मात्र राजकीय नेते बहुधा शिवरायांच्या नावाचा वापर त्यांच्या सोयीनुसार करत असतात. शिवरायांची विटंबना झाल्यानंतर जिथे त्यांची बाजू कमी पडते तिथे ही लोक एकही विधान शिवरायांच्या समर्थानात करत नाही. काही काही बहाद्दर तर एवढे आहे, की चक्क आपल्या स्वार्थासाठी, आपली बदनामी वाच्यवण्यासाठी ज्या व्यक्तीने शिवरायांची …

कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका? Read More »

काय आहे वैभव शिंदे पाटील आणि बाबासाहेब पुरंदरे वाद?

मंडळी या अखंड महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटलं जातं. एखाद्याच्या मुखातून चुकून जरी छत्रपती शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख निघाला तर इथल्या बहुजन समाजातल्या प्रत्येक माणसाचं काळीज पेटून उठत. कारण छत्रपती शिवरायांबद्दल आज सम्पूर्ण जगालासुद्धा सांगायची गरज नाही. इतकं कर्तृत्व त्यांनी इथल्या जनतेसाठी घडवून आणल आहे. मग ज्या व्यक्तीने शिवरायांचा इतिहास बदनाम करण्याचं काम केलं. …

काय आहे वैभव शिंदे पाटील आणि बाबासाहेब पुरंदरे वाद? Read More »

काटोलमधल्या देशमुखांची इमानी झुंज

मंडळी तुम्ही अनुभवलं असेल की माणसाला सत्तेची लालूस लागली की तो कुठल्यापन स्तरापर्यंत जातोच जातो. हा पण ती सत्तेची इर्षा ,तो मोह हा खरच समाजासाठी आहे की स्वतःसाठी आहे हे पण महत्वाच. पण काटोल मतदारसंघातील देशमुखांच्या बाबतीत जरा वेगळच घडलय. कारण एकीकडे याच मतदार संघाने या महाराष्ट्राला अनेक मंत्रिपदाची भूमिका बजावणारा अन पहिल्याच प्रयत्नात अपक्ष …

काटोलमधल्या देशमुखांची इमानी झुंज Read More »

भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास

काल चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर गद्दारी केल्याचा आरोप केला.. गद्दारी नक्की कुणी कुणाशी केली हे बघू या… भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास…👇 ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्रच्या विधानसभेची निवडणूक झाली. भाजपला १०५ जागा, शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४जागा, कॉंग्रेसला ४४ जागा आणि इतरांना काही जागा मिळाल्या. भाजप – शिवसेना युती करून निवडणूक लढले होते. त्या मुळे भाजपला आणि …

भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास Read More »