बातमी

Nitin Gadkari And Dwarka Express Way Scam

नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी

नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी सध्या संपूर्ण भारतात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आणि निवडणूक म्हणजे अनेक राजकीय व्यक्तींचे भवितव्य घडवणारी तर अनेक दिग्गज व्यक्तींचे भविष्य बिघडवणारी वेळ, आणि भारतीय मतदातांनी त्याचा अनुभव वेळोवेळी इतिहासामध्ये धडा दिला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलणे, भ्रष्टाचारावर बोलणे हे काही नवीन नाही. पण …

नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी Read More »

Vikas Thakre VS Nitin Gadkari Loksabha Elections Nagpur 2024

मुलाच्या वक्तव्यामुळे गडकरींची अडचण, पक्ष व कार्यकर्ते बॅकफुटवर

विकास ठाकरेंची प्रचारात सरशी, मुलाच्या वक्तव्यामुळे गडकरींची अडचण, पक्ष व कार्यकर्ते बॅकफुटवर, सोशल मिडियावर ठाकरेंची जादू विकास ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे नागपूर लोकसभेची लढत अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली आहे. 10 वर्ष खासदार आणि केंद्रात हेवीवेट मंत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या नितीन गडकरींना ठाकरेंचे आव्हान थोपवण्यासाठी गल्लोगल्ली प्रचार करावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी आपण यंदा …

मुलाच्या वक्तव्यामुळे गडकरींची अडचण, पक्ष व कार्यकर्ते बॅकफुटवर Read More »

निहालची निष्ठा सरकारला जड जात आहे ?

आंदोलन, प्रदर्शन, मोर्चे, सभा म्हंटल की विरोध हा होतोच. कारण अश्या बाबतीत दोन विचार प्रवाह असतात, एक बाजूने तर दुसरा विरोधात. हा विरोध वैचारिक असेल तर फारच उत्तम. पण विरोधाचे रूपांतर दडपशाहीत होत असेल, विरोध दडपण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा अवलंब होत असेल तर हे आपल्या लोकशाहीसाठी घातकच आहे. हे सांगण्याच कारण असं की, 30 डिसेंबर रोजी …

निहालची निष्ठा सरकारला जड जात आहे ? Read More »

नानांना लागले राजकारणाचे वेध?

साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है* हा डायलॉग ऐकला की, चाटदिशी एक चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, अर्थातच तो नाना पाटेकरांचा. क्रांतीवीर, तिरंगा, नटसम्राट अश्या अगणित चित्रपटाद्वारे उत्कृष्ठ अभिनयाची एक आदर्श रेषा नानांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये घालून दिली. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर जरा वेगळ्याच कारणामुळे प्रसार माध्यमांचा केंद्रबिंदू बनलेले आहेत. …

नानांना लागले राजकारणाचे वेध? Read More »

महाभारत यात्रा

उद्धव ठाकरेंच्या समर्थनात नेहाल पांडे यांची लाखोंचा जनसागर घेऊन महाभारत यात्रा

मंडळी महाराष्ट्राला गेल्या कित्येक वर्षांपासून महापुरुषांचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या नेत्यांचा तेजोमय असा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा परकीय लोकांनी महाराष्ट्रातील जनतेवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा इथल्या जनतेने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी माणसावर जेव्हा अन्याय करत होते. तेव्हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ‘शिवसेना’ नावाचा …

उद्धव ठाकरेंच्या समर्थनात नेहाल पांडे यांची लाखोंचा जनसागर घेऊन महाभारत यात्रा Read More »

आदित्य

जागतिक पातळीवर ‘आदित्याचं’च नाव !

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हे एक जगजाणता व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यांची जगावेगळी कल्पकता आणि व्यंगचित्रकारितेच्या जोरावर एक नवीन ओळख निर्माण करत भारताच्या राजकारणात एक नवी ओळख निर्माण करत स्वतःच अस्तित्व निर्माण केल काळानुसार लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढतच गेला .आणि काळानुरूप तयार झालेले बाळासाहेबांचे संघटन हे एका पक्षात रूपांतरीत झाले ,आणि सुरुवात झाली ती …

जागतिक पातळीवर ‘आदित्याचं’च नाव ! Read More »

शेतकऱ्याची व्यथा,जुन्या पेंशनच्या खात्यात !

सगळीकडे सध्या जुन्या पेंशन चा वाद पेटलेला दिसताना मनात अनेक लोक आणि त्यांच्या नोकरी अथवा व्यवसायाशी निगडित प्रश्न उभे राहतात कालच्या लेखात पण हे बोलू शकलो असतो पण शब्दमर्यादा मध्ये येते ….. जुनी पेंशनचा विषय थोडासा बाजूला सारून विचार कराव म्हणलं तर डोळ्यासमोर फक्त इथला शेतकरी राजाच येत होता हो सध्याच्या काळातील अस्थिर अस निसर्गचक्र …

शेतकऱ्याची व्यथा,जुन्या पेंशनच्या खात्यात ! Read More »

पेन्शन

सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?

अहो कसलं मिशन आणि कोणती जुनी पेंशन …..? नसेल जमत तर द्या ना सोडून नोकऱ्या… इथ उच्चशिक्षित आणि पात्र ,पदव्युत्तर युवक आहेत भरपूर काय गरज आहे जुन्या पेंशन ची ? २००४ साली विशेष निरीक्षणा अंतर्गतच ही योजना रद्द करण्यात आली मग उगाच जुने पुराणे मुद्दे काढून कशाला ढवळाढवळ करायची .अहो महाराष्ट्र राज्यात असे कितीतरी उमेदवार …

सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का? Read More »

सरकार

न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सध्याच्या स्थापित सरकार वर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि हे सरकार अयोग्य असल्याचा इशारा त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नातून दिसून येतो. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधी काळी एकच पक्षात राहिलेले आणि बाळासाहेबांच्या विचार आणि शब्दावर चालणारे शिवसैनिक म्हणून ओळखले जात पण काय झाल असावं की एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडत भाजप …

न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ? Read More »

राज ठाकरे

मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

हाच तो दिवस ज्याने महाराष्ट्राला एक मराठी आणी सुसंस्कृत मराठी विचारधारेला भरभक्कम करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली स्वबळावर आणि  वक्तृत्वाच्या आणि  भाषाशैलीच्या आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याच व्यंगचित्रकलेचा आधार घेत देशवासियांना विकासाची हमी देणार व्यक्तिमत्व हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सद्या करू शकले. तोच रुबाबदारपणा आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची नेहमीची वैशिष्ट्ये राहिली आहेत माध्यम कोणताही असो …

मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ Read More »