बातमी

डॉ. अमलकार

कोरोनाकाळात धावून येणारे डॉ. अमलकार आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही – पदवीधर तरुण

मंडळी राजकारण आणी राजकीय नेते म्हटले की काही नेते आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जनतेची सातत्याने दिशाभूल करत असतात. मात्र काही नेते हे खरंच सर्वसामान्य जनतेची तळमळ डोळ्यापुढे ठेवून त्यांच्यासाठी झटत असतात.   सध्या विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सर्वात चर्चेत असलेला असाच एक नेता पदवीधर तरुणांसाठी कोरोनाकाळात देव ठरला. अस मत अमरावती पदवीधर […]

कोरोनाकाळात धावून येणारे डॉ. अमलकार आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही – पदवीधर तरुण Read More »

वंचितचा विजय

भाजप आणि काँग्रेसबद्दल पदवीधरांमध्ये असलेल्या नाराजीमुळे वंचितचा विजय निश्चित

मंडळी येत्या ३० जानेवरी २०२३ ला सोमवार रोजी विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रचाराने अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणी यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये चांगलाच जोर धरला आहे.   अमरावती मतदार संघात पदवीधर निवडणुकीसाठी तब्बल एकूण २३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला असून ही लढत कमालीची होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यामध्ये

भाजप आणि काँग्रेसबद्दल पदवीधरांमध्ये असलेल्या नाराजीमुळे वंचितचा विजय निश्चित Read More »

डॉ. अनिल अमलकारांच

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांच पारड जड का ?

मंडळी विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या ३० जानेवारी २०२३ ला होणार असून पदवीधरांमध्ये कमालीचा उत्साह या निवडणुकीबद्दल बघायला मिळतो आहे.   याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरावती पदवीधर मतदार संघात चालू असलेली उलथापालथ. होय मंडळी. अमरावती मतदार संघामध्ये एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसकडून धीरज लिंगाडे.   भारतीय जनता पक्षाकडून

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांच पारड जड का ? Read More »

गोपीनाथ मुंडें

ईव्हीएमचा वाद अन गोपीनाथ मुंडें चा अपघात की हत्या?

मंडळी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला होता. मात्र मुंडे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूच गूढ आजवर सुटू शकलेलं नाही. मुंडे यांचा नेमका अपघात झाला की त्यांची हत्या झाली यावर आजही बरेच लोक शंका व्यक्त करत असतात. मात्र काही गोष्टींचा जर निरखून आढावा घेतला तर गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघाती

ईव्हीएमचा वाद अन गोपीनाथ मुंडें चा अपघात की हत्या? Read More »

देश

देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

मंडळी वीर भगतसिंग यांनी आपली आई विद्यावती यांना म्हटलं होतं की, “मला या देशाला स्वातंत्र्य तर मिळवून द्यायचं आहेच. मात्र भारतीय देशाच्या प्रगतीच्या आड येणारी परंपरागत अन हुकूमशाहीची व्यवस्था मला बदलयाची आहे. अन्यथा सत्तेमधला गोरा इंग्रज गेल्यानंतर इथे काळा इंग्रज सत्तेमध्ये येऊन बसेल.” भगतसिंगांचं हेच विधान आज कुठेतरी खर होतांना दिसून येतंय. ज्या प्रमाणे भारतीय

देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का? Read More »

भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

मंडळी कुठल्याही राज्याच राज्यपाल हे पद संविधानिक आणि त्या राज्याच्या अस्मितेचा व जनतेचा आदर करणार असत. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. यावर सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, कोश्यारींच्या अशा महाराष्ट्रविरोधी कृत्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का गप्प बसलेले आहेत? कोश्यारी यांनी याआधीसुद्धा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान Read More »

सुषमा अंधारे

ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

मंडळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली. मात्र उध्दव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लाऊन अनेक नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेणे सुरू केले आहे. ज्यामध्ये नुकतंच आंबेडकरी चळवळीतल सर्वात मोठं नाव म्हणजे सुषमा अंधारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश मिळवून शिवसैनिकाच शिवबंधन हाताला बांधलेल आहे. मात्र शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याअगोदर त्यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य

ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत? Read More »

नरेंद्र मोदी

इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन

मंडळी भारतीय देशातील अनेक घटनांना किंवा अनेक घटकांना बऱ्याचदा राजकीय स्वरूप समाज माध्यमांद्वारे किंवा राजकीय नेत्यांद्वारे दिल्या जात. मात्र २००४ मध्ये इशरत जहा नावाच्या तरूणीचा झालेला एन्काऊंटर आजही अनेक प्रश्न निर्माण करून जातो. तर मंडळी झालं असं की, इशरत जहा ही तरुणी मुंबईमधील मुंब्रा भागात राहत होती. मात्र तीच १२ जून २००४ ला अपहरण केल्या

इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन Read More »

ज्ञानेश वाकुडकर

सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर

सोनिया गांधी ७५ वर्षांच्या आहेत. नरेंद्र मोदी सरकारनं त्यांच्या विरुध्द इडीचे पाळीव जीव सोडलेत. ईडी चावू शकते, भुंकू शकते, पण कोणाचा जीव घेऊ शकत नाहीत. त्यांच्या भुंकण्यामुळे उलट झोपलेला गाव जागा होण्याला मदत होते. मोदी आल्यापासून सुडाचं राजकारण सुरू झालं आहे. निष्पक्षपणे कारवाई होत असेल तर त्याचं कुणीही स्वागतच करील. पण अलिकडे इडी, सीबीआय, इन्कम

सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर Read More »

ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही

ज्ञानेश वाकुडकर•••बाठीया आयोगाचा अहवाल ग्राह्य धरून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला! त्याचे श्रेय घेण्यासाठी फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे आघाडीवर आहेत. आपला काहीही संबंध नसलेल्या गोष्टींचंही श्रेय घेण्याचा हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे! ह्या निर्णयासाठी सुप्रीम कोर्टाचे आभार मानायला हरकत नाही! पण ओबिसींनी त्यात आनंद साजरा करावा, असे

ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही Read More »