राजकीय व्यक्ती

धनंजय मुंडे

आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…

मंडळी सद्ध्या परळी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार असलेले धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील राजकारणात बहुचर्चित नेत्यांपैकी एक आहेत. मात्र आपल्या घराण्याला भारतीय जनता पक्षाचा राजकीय वारसा असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कसे काय आले? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे… तर मंडळी झाल […]

आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला… Read More »

गुंड पत्रकार

शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे…

मंडळी शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुचर्चित असलेले राजकीय नेते आहे. मात्र संजय राऊत यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केव्हा व कसा झाला? व शिवसेनेमध्ये येण्यापूर्वी ते काय करत होते? याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी संजय राऊत यांचे वडील हे शिवसैनिक होते. वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता

शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे… Read More »

महात्मा गांधी

वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी

मंडळी भारतीय देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. पण या स्वातंत्र्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ज्यामध्ये २३ मार्च १९३१ साली शहीद भंगतसिंग यांना झालेली फाशी आठवली तर आजही प्रत्येक भारतीयांच्या भावना गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही. पण भगतसिंग यांच्या फाशीचा वाद हा बऱ्याच भारतीय जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करून गेला. ज्यामुळे राष्ट्रपिता महात्मा

वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी Read More »

राष्ट्रपती

पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी

मंडळी आयुष्य म्हणलं की संघर्ष हा अटळ आहे आणि प्रत्येकाच्या वाट्यालाच येत असतो. मात्र त्या संघर्षाचा प्रवास सुखकर समजून यशाला गाठणारी माणसं हे क्वचितच बघायला मिळतात. त्यापैकीच एक संघर्षशाली व्यक्तिमत्त्व असणारी राजकीय क्षेत्रात एका आदिवासी समाजातून येऊन राष्ट्रपती पदापर्यंत आपली दावेदारी मजबूत करणारी रणरागिणी म्हणजे द्रौपदी मुर्मू. RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा

पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी Read More »

मुस्लिम मुख्यमंत्री

RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री

मंडळी स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या महाराष्ट्राला आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री लाभले आहेत. प्रत्येक मुख्यमंत्र्याची एक विशिष्ट कारकीर्द राहलेली आहे. मात्र मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभन म्हणजे एक नवलच म्हणावं लागेलं. हो मंडळी. आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री मा. अब्दुल रहेमान अंतुले. तर मंडळी झालं असं की, भारतीय देशामध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर जनता

RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री Read More »

जयललिता

१ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

मंडळी राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये काही असे राजकीय नेते होऊन गेलेत की त्यांची कारकिर्द बघितली तर अक्षरशः हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. यापैकीच एक राजकीय नेत्या तामिळनाडूच्या अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयललिता. जयललिता यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४८ रोजी मेलुकोटे येथे तमिळ कुटुंबात झाला. त्या दोन वर्षांच्या असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचं पालनपोषण

१ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास Read More »

विलासराव

भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं…

मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील इतिहासामध्ये असे काही राजकीय नेते होऊन गेले ज्यांच्या विशिष्ट बाबींमुळे ते आजही ओळ्खले जातात. यामध्ये सर्वात महत्वाचं नाव म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख. अस म्हणतात की, विलासराव देशमुख जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असले तेव्हा इतर राजकीय नेते त्यांच भाषण झाल्यावरच भाषण करत होते.

भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं… Read More »

बाळासाहेब ठाकरे

म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

मंडळी राजकीय क्षेत्राचा इतिहास जर आपण बघितला तर सर्व राजकीय नेत्यांमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे. ८० ते ९० च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे हे एक मसिहा म्हणूनच आले होते. अस म्हणायला हरकत नाही. त्यांच्याविरोधात विरोधीपक्षाचा नेतासुद्धा बोलायला विचारच करायचा. बाळासाहेब ठाकरेंचा चाहता वर्ग हा मुंबईतच नव्हे तर

म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत… Read More »

देवेंद्र फडणवीस

वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास

मंडळी काही राजकीय नेत्यांचा जीवन प्रवास जर आपण निरखून बघितला तर, खरच अस्वस्थ करणारा असतो. त्यांचा संघर्ष, त्यांची मेहनत हे त्यांच्या यशाचं विशेष कारण असत. हो मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका संयमी आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्याबद्दल. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० ला नागपूरमध्ये एका ब्राम्हण कुटुंबामध्ये

वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास Read More »

बाळासाहेब ठाकरे

दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

मंडळी आनंद दिघे हे नाव बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक म्हणून संपूर्ण जनतेला आजही ज्ञात आहे. मात्र आनंद दिघेंना जनता जेव्हापासून ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागली तेव्हापासून शिवसेनेत आंतरीक वाद उदयास आले होते. तर मंडळी झालं असं की, आनंद दिघे यांचा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना ठाणे येथील शिवसेना जिल्ह्याध्यक्षपद देण्यात आलं. ठाण्यातील

दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे? Read More »