राज्य

पोलीस निरीक्षकाकडून वारकरी संप्रदायाचा अपमान

मंडळी आपला भारतीय देश हा विविध धर्माच्या संस्कृतीने नटलेला आहे. वारकरी संप्रदाय हा संत नामदेवांनी सुरू केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून तोच वारकरी संप्रदाय या भारतीय देशामध्ये अजरामर केला. आज महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण भारतीय देशामध्ये वारकरी संप्रदाय पोहचलेला आहे. हजारो कीर्तनकार वारकरी किर्तनाच्या माध्यमातून समाजाला समतेचा उपदेश करताना आपण बघत असतो. ब्राम्हण …

पोलीस निरीक्षकाकडून वारकरी संप्रदायाचा अपमान Read More »

शिवसेना

राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकरणात धार्मिक राजकारण खेळण्याचे राजकीय नेत्यांचे मनसुबे चालू आहेत. जनतेच्या प्रश्नांची पर्वा कुणालाच पडलेली नाही. मात्र कुठे हनुमान चालीसा वाजवायचा आणि कुठे अजाण यावर सध्याच राजकारण चालू आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत हनुमान चालीसाच्या वादावरून धार्मीक मुद्दा उचलून धरला होता. राजकीय क्षेत्रात पुरेस यश आलं नाही तर …

राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना Read More »

सामना

लालपरीची सुटका पण गाढवाला कुणी पाळलं – सामना

मंडळी सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भोंग्याने धुमाकूळ घातला आहे , तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेनी एसटी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या आर्थिक आणि मानसिक फसवणुकीने सगळीकडे राजकीय चर्चेच वातावरण निर्माण केलंय. गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी निलंबित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५४० रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये अशी १ …

लालपरीची सुटका पण गाढवाला कुणी पाळलं – सामना Read More »

राज ठाकरे यांना देशातून तडीपार करा – भीम आर्मी

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात सद्धया सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत केलेल्या धार्मिक वक्तव्यांवरून सम्पूर्ण महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरे यांनी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी आता सर्वसाधारण कुटुंबातील युवकांची धर्माच्या नावाखाली माथी भडकवण्याला सुरवात …

राज ठाकरे यांना देशातून तडीपार करा – भीम आर्मी Read More »

३ मेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू – दिलीप दातीर

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात धार्मिक राजकारण करून संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. महाराष्ट्रातील मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हनुमान चालीसा प्रत्येक मस्जिदीपुढे लावण्यात येईल. अस विधान केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.राज ठाकरेंच्या या विधानाने समाजामध्ये धार्मिक तेढ होण्याची …

३ मेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू – दिलीप दातीर Read More »

109 ST employees in judicial custody

१०९ एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

मंडळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक करून हल्ला केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच महाराष्ट्र शासनामध्ये विलीनकरणं व्हावं यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये जवळपास १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी महाराष्ट्र सरकारला जाग आलेली नाही. महाराष्ट्र सरकारचा हा नाकर्तेपणा एसटी कर्मचाऱ्यांच्या सहन …

१०९ एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी Read More »

Govt to crack down on prostitutes' money - Devendra Fadnavis

वेश्यांच्या पैशावर डल्ला मारणार सरकार – देवेंद्र फडणवीस

मंडळी महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं राजकारण हे दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे. राजकारणाची परिभाषा गेल्या काही काळात महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुडाची होत चाललेली आहे. केंद्र सरकार हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लावत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांच काय? हा सर्वात मोठा प्रश्न सामान्य नागरिकाला भुरळ …

वेश्यांच्या पैशावर डल्ला मारणार सरकार – देवेंद्र फडणवीस Read More »

In Maharashtra, only revenge politics, the people are gone

महाराष्ट्रामध्ये फक्त सूडाच राजकारण, जनता गेली वाऱ्यावर

मंडळी १९५१ साली जेव्हा स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या निवडणूकीमध्ये पराभव झाला होता. नंतर त्यांना एका पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला की, मिस्टर आंबेडकर आपला या नुकत्याच झालेल्या निवडणूकीमध्ये झालेला जो पराभव आहे, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? पत्रकाराच्या या प्रश्नाच उत्तर देताना डॉ. आंबेडकर तेव्हा म्हणाले की, ” …

महाराष्ट्रामध्ये फक्त सूडाच राजकारण, जनता गेली वाऱ्यावर Read More »

Don't harass Shiv Sainiks who saved Mumbai during 1992 riots: Chief Minister Uddhav Thackeray

१९९२ च्या दंगळीच्यावेळी मुंबईला वाचविणाऱ्या शिवसैनिकांना छळू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंडळी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात गदारोळ चाललाय. एकीकडे सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी मोफत घर देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून संपूर्ण महाराष्ट्रातून सरकारची टीका होत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादण्यात व्यस्त झालं आहे.     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर …

१९९२ च्या दंगळीच्यावेळी मुंबईला वाचविणाऱ्या शिवसैनिकांना छळू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Read More »

आमदार पळून जातील व सरकार पडेल या भितीनेच हा वर्षाव केला जात आहे- चंद्रकांत पाटील

मंडळी जी जनता इथल्या आमदारांना विकासाच्या अपेक्षेपोटी निवडून देते, ज्या गरीब जनतेच्या भरवश्यावर हे नेते मंडळी आमदार झालीत त्या जनतेतील काही कुटुंबांना घरं नसतांना राज्यसरकारचा सर्वपक्षीय आमदार मंडळींना कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय आणि न समजणांरा आहे.     मुंबईत आमदारांना कायम स्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी …

आमदार पळून जातील व सरकार पडेल या भितीनेच हा वर्षाव केला जात आहे- चंद्रकांत पाटील Read More »