राज्य

Don't discuss when there is no reason for Shiv Jayanti as per the date- Ajit Pawar

तिथीनुसार शिवजयंतीची कारण नसताना चर्चा नको- अजित पवार

मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवजयंतीचा वाद काही नवीन नाही. ब्राम्हणी विचारधारेचे लोक शिवरायांची जयंती हे तिथीनुसार साजरी करत असतात. तर १९ फेब्रुवारीला शिवरायांची खरी शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली होती. मात्र शिवरायांच्या जयंतीचा वाद हा आता विधिमंडळात पण उफाळून आला आहे.     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन केल्याने […]

तिथीनुसार शिवजयंतीची कारण नसताना चर्चा नको- अजित पवार Read More »

yeh toh sirf jhanki hai

भाजपच्या विजयानंतर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ

मंडळी उत्तर प्रदेश, उत्तराखंड , गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण व्यस्त झालंय. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच वादावादी सुरू झालीय.      त्याचबरोबर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करून राजकीय खेळ खेळायला सुरवात केली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी

भाजपच्या विजयानंतर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ Read More »

SANJAY RAUT ON 5 STATES ELECTION IN INDIA

महानगरपालिकेवर भगवा झेंडाच कायम राहील- संजय राऊत

मंडळी पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. मात्र पंजाबमध्ये त्यांना आम आदमी पार्टीकडून मोठा पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचा पंजाबमध्ये झालेल्या पराभवावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.       शिवसेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली

महानगरपालिकेवर भगवा झेंडाच कायम राहील- संजय राऊत Read More »

सापाला कसे ठेचायचे हे आम्हाला माहीत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंडळी दिनांक ३ मार्च २०२२ पासून अधिवेशनाला सुरवात झालेली असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राजकीय वातावरण चांगलाच तापलं होत. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषद घेऊन महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर चांगलीच टीका केली होती.     राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे.

सापाला कसे ठेचायचे हे आम्हाला माहीत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Read More »

aadiya thakre on bhagatsingh koshiyar

राज्यपालांचा अपमान ही लाज वाटण्यासारखी गोष्ट- आदित्य ठाकरे

                 मंडळी भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये केलेलं वादग्रस्त विधान हे महाराष्ट्रामध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरलं आहे. कोश्यारी यांनी भाषणादरम्यान म्हटलं की,     ” जर रामदास नसते तर शिवरायांना कुणीही विचारलं नसत.”     अस विधान केल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांना सम्पूर्ण महाराष्ट्राभरातून शिवप्रेमींकडून विरोध

राज्यपालांचा अपमान ही लाज वाटण्यासारखी गोष्ट- आदित्य ठाकरे Read More »

Msrtc

विलीनीकरण अहवाल सादर करण्यास राज्यशासनाचा नकार

 मंडळी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चालू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप महाराष्ट्रामध्ये सर्वांच्याच चर्चेचा आणि राज्यसरकारच्या डोकेदुखीचा प्रश्न बनलेला आहे. एसटी महामंडळाच विलीनीकरण हे राज्यशासणामध्ये व्हावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनात जवळपास १०० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचे बळी गेलेले आहेत.     या प्रकरणामध्ये काही कर्मचारी कामावर परतले आहेत, तर काही कर्मचाऱ्यांनी राज्यशासनावीरोधात आपला बंड

विलीनीकरण अहवाल सादर करण्यास राज्यशासनाचा नकार Read More »

राज्यसरकारविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन

राज्यसरकारविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन

        मंडळी राज्यसरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाने सम्पूर्ण महाराष्ट्रभरात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्यसरकारने परवानगी दिल्याने भारतीय जनता पक्षाने राज्यसरकारला चांगलाच विरोध केला होता. मात्र आता जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्यसरकारविरोधात बंड पुकारला आहे.          राज्यसरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी येत्या

राज्यसरकारविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन Read More »

महाविकास आघाडीने कोरोना काळात केलेले एक काम दाखवा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

         मंडळी राज्यसरकर आणि केंद्र सरकारमध्ये वादावादीच राजकारण पेटन ही आता नवीन गोष्ट राहलेली नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता नसल्याकारणाने केंद्र सरकार नेहमीच महाराष्ट्र सरकारला मदतीच्या वेळी योग्य तो प्रतिसाद देत नाही. अशी टीका नेहमी राज्यसरकार केंद्र सरकारवर करत असते. मात्र महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमीच केंद्र सरकारची पाठराखण करत

महाविकास आघाडीने कोरोना काळात केलेले एक काम दाखवा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड Read More »

टीका करणाऱ्यांना वाईन चढली आहे- शिवसेना

             मंडळी जेवढा गदारोळ हल्ली महाराष्ट्रातील राजकारणात होत आहे , तो इतर राज्यांच्या तुलनेत फार मोठा आहे. राज्यसरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर विरोधीपक्ष राज्यसरकारवर चांगलीच टीका करताना दिसून येत आहे. मात्र राज्यसरकारने सांगितलं की \”हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.\”  

टीका करणाऱ्यांना वाईन चढली आहे- शिवसेना Read More »