मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

राज ठाकरे

हाच तो दिवस ज्याने महाराष्ट्राला एक मराठी आणी सुसंस्कृत मराठी विचारधारेला भरभक्कम करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली स्वबळावर आणि  वक्तृत्वाच्या आणि  भाषाशैलीच्या

 

आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याच व्यंगचित्रकलेचा आधार घेत देशवासियांना विकासाची हमी देणार व्यक्तिमत्व हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सद्या करू शकले.

 

तोच रुबाबदारपणा आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची नेहमीची वैशिष्ट्ये राहिली आहेत माध्यम कोणताही असो पण मराठी विचारधारेचा विचार करून मराठी संस्कृतीला साजेल अशी निर्णये घेणं यावर ते भर देतात.

 

सामान्य मराठी आणि महाराष्ट्रातील माणूस यांना सरकार अथवा प्रशासनाकडून प्राथमिकता देण्यात यावा यासाठी त्यांचा लढा असतो . महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि इथ मराठी माणूसच राज्य करेल अस त्यांच मत आहे

 

सगळ्यां नेत्यांमध्ये राज ठाकरे हे असे एकमेव राजकारणी आहेत जे की मत मिळवण्यावर नव्हे तर माणसं जोडण्यात त्यांचा पक्ष आणि संघटन मजबूत होतोय अस समजतात

 

म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

 

पूर्वीपासूनच मनसे या पक्षाने कधी मतांसाठी राजकारण केलेलं नाही हा पक्ष एकमेव असा पक्ष आहे जो की पद नसताना सुद्धा सामान्य माणसाचे हित जपत प्रत्येक अडी-अडचणीत माणसाच्या पाठीशी खंबीर उभा राहतो.

 

राज ठाकरे हे जरी मताधिक्य मिळवण्यात कमी असले तरी लोकहितार्थ निर्णय घेण्यासाठी मनसे पक्ष नेहमी बांधील असतो राज ठाकरे हे दूरदृष्टी असणारे एक सुशिक्षित आणि पुरोगामी विचारांना घेऊन विकास साधणारे नेते आहे.

 

मनसे पक्ष स्थापनेला आज १७ वर्षे पूर्ण होत आहेत ह्या १७ वर्ष्याच्या काळत राज ठाकरे यांनी सामान्य व्यक्तीचे हित जपन्यात कधीही कमतरता भासू दिली नाही राज ठाकरे आणि त्यांचे विश्वासू कार्यकर्ते

 

महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

 

अथवा पक्षाचे पदाधिकारि हे नेहमी राज साहेबांच्या शब्दावर चालणारे आहेत त्यामुळं लोकहित यातच मनसेच सत्तास्थापन झाल्यासारख आहे नक्कीच मनसे एक खूप कर्तृत्वशील नेतृत्व आहे

 

महाराष्ट्रातील जनतेन एकदा सत्ता देऊन बघायला हव मनसे सरकार खूप मोठा अमूलाग्र बदल घडवून आणेल आणि मराठी माणसाला अजून विकासाच्या थरावर नेईल यात काही शंका नाही.

 

जेव्हा राज ठाकरे भाषणात बोलतात ना येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधु, माता-भगिनींनो तेव्हा कळत राज ठाकरे साहेब आणि त्यांची विचारसरणी त्यांच्या भाषणाला उपस्थित राहणारी हजारोंची गर्दी च सांगते भविष्यात येणार ते मनसेचच सरकार

 

आणि मतांची अपेक्षा न ठेवता जनतेसाठी काम करणारे मनसे पदाधिकारी यांचा निस्वार्थीपणा हे एक महाराषष्ट्राला न उलगडणार कोड आहे….

 

अश्या १७ वर्ष्याच्या विकासाच्या वाटचालीत सहभागी होऊन आणि कर्तव्य बजावणाऱ्या तमाम मनसे कार्यकर्त्यांना १७ व्या मनसे पक्ष वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *